ठळक गोष्टी
-
सुविचार — सत्य हे संशय लोकांना कधी गवसणार नाही कारण ते गाईएवजी बैलाचे दूध काढाव्यात जातात (लेखक: एस जॉन्सन)
-
सुविचार — एकांत वासाचा काही लोकांवर मद्य सारखा परिणाम होतो त्यांनी तो अति होऊ देता कामा नये नाहीतर तो थेट डोक्यात चढेल (लेखक: मेरी कॉलरेस)
-
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
-
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
-
सुविचार — भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही (लेखक: लोकमान्य टिळक)
-
निधन - १६ एप्रिल १९६६ — नंदलाल बोस — भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२)
-
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — सत्य हे संशय लोकांना कधी गवसणार नाही कारण ते गाईएवजी बैलाचे दूध काढाव्यात जातात (लेखक: एस जॉन्सन)
-
सुविचार — एकांत वासाचा काही लोकांवर मद्य सारखा परिणाम होतो त्यांनी तो अति होऊ देता कामा नये नाहीतर तो थेट डोक्यात चढेल (लेखक: मेरी कॉलरेस)
-
१६ एप्रिल विशेष दिन — जागतिक आवाज दिन
-
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
-
सुविचार — भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही (लेखक: लोकमान्य टिळक)
-
निधन - १६ एप्रिल १९६६ — नंदलाल बोस — भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२)
-
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२१ एप्रिल घटना
-
७५३: — रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)
-
२०००: — आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.
-
१९९७: — भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.
-
१९७२: — अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
-
१९६०: — रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानीचे उद्घाटन झाले.