ठळक गोष्टी
-
जन्म - १५ जुलै १९३५ — भगीरथ प्रसाद त्रिपाठी — भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री (निधन: ११ मे २०२२)
-
सुविचार — सर्व ठिकाणी सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी सुखी होणार नाही (लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९०)
-
घटना - १५ जुलै १६६२ — रॉयल सोसायटी, इंग्लंड — स्थापना झाली.
-
घटना - १५ जुलै १९६२ — ज्ञानप्रबोधिनी संस्था, पुणे — सुरवात.
-
सुविचार — जो कधी प्रश्न विचारीत नाही तो काहीच शिकू शकत नाही (लेखक: टी फुलर)
-
सुविचार — फार खोलवर असलेली जखम शोधू नका तसे केल्यास तुम्ही आणखी एक नवी जखम तयार कराल (लेखक: थॉमस फुलर)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
जन्म - १५ जुलै १९३५ — भगीरथ प्रसाद त्रिपाठी — भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री (निधन: ११ मे २०२२)
-
सुविचार — सर्व ठिकाणी सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी सुखी होणार नाही (लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९०)
-
घटना - १५ जुलै १६६२ — रॉयल सोसायटी, इंग्लंड — स्थापना झाली.
-
घटना - १५ जुलै १९६२ — ज्ञानप्रबोधिनी संस्था, पुणे — सुरवात.
-
सुविचार — जो कधी प्रश्न विचारीत नाही तो काहीच शिकू शकत नाही (लेखक: टी फुलर)
-
सुविचार — फार खोलवर असलेली जखम शोधू नका तसे केल्यास तुम्ही आणखी एक नवी जखम तयार कराल (लेखक: थॉमस फुलर)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२१ एप्रिल घटना
-
७५३: — रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)
-
२०००: — आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.
-
१९९७: — भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.
-
१९७२: — अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
-
१९६०: — रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानीचे उद्घाटन झाले.