ठळक गोष्टी
सुविचार — चारित्र्य हे शुभ्र कागदासारखे आहे एकदा का तो डागायला की तो पूर्वीसारखा शुभ्र दिसणे अशक्य प्रायाच ( लेखक: स्टीफन जे हेंपले )
सुविचार — देव सूक्ष्मात असतो आणि तो मुळीच दृश्य नसतो ( लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन )
निधन - २४ जून १९८० — व्ही. व्ही. गिरी — भारताचे ४थे राष्ट्रपती — भारतरत्न (जन्म: १० ऑगस्ट १८९४ )
सुविचार — विचार केल्याशिवाय बुद्धीनिष्ठ जीवन नाही बुद्धीनिष्ठ जीवनाशिवाय आत्मसंशोधन नाही आत्मसंशोधनाशिवाय स्वाभिमान पूर्वक सुधारणा नाही आणि स्वाभिमान… ( लेखक: गोपाळ गणेश आगरकर )
घटना - २४ जून २०२२ — गौतम अदानी — यांनी ६० हजार रुपये अनेक सामाजिक कारणांसाठी दान करण्याची घोषणा केली
जन्म - २४ जून १८९९ — नानासाहेब फाटक — मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट (निधन: ८ एप्रिल १९७४ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — चारित्र्य हे शुभ्र कागदासारखे आहे एकदा का तो डागायला की तो पूर्वीसारखा शुभ्र दिसणे अशक्य प्रायाच ( लेखक: स्टीफन जे हेंपले )
सुविचार — देव सूक्ष्मात असतो आणि तो मुळीच दृश्य नसतो ( लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन )
निधन - २४ जून १९८० — व्ही. व्ही. गिरी — भारताचे ४थे राष्ट्रपती — भारतरत्न (जन्म: १० ऑगस्ट १८९४ )
सुविचार — विचार केल्याशिवाय बुद्धीनिष्ठ जीवन नाही बुद्धीनिष्ठ जीवनाशिवाय आत्मसंशोधन नाही आत्मसंशोधनाशिवाय स्वाभिमान पूर्वक सुधारणा नाही आणि स्वाभिमान… ( लेखक: गोपाळ गणेश आगरकर )
घटना - २४ जून २०२२ — गौतम अदानी — यांनी ६० हजार रुपये अनेक सामाजिक कारणांसाठी दान करण्याची घोषणा केली
जन्म - २४ जून १८९९ — नानासाहेब फाटक — मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट (निधन: ८ एप्रिल १९७४ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
७ सप्टेंबर घटना
१९७९: — दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
१९७८: — मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
१९५३: — निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.
१९३१: — दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९२३: — इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
१९०६: — बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
१८२२: — ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
१८१४: — दुसऱ्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
१६७९: — सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
१६३०: बाेस्टन, अमेरिका — बोस्टन गाव म्हणून प्रस्थापित करण्यात आले.