ठळक गोष्टी
निधन - १५ जून २०२२ — गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: ११ फेब्रुवारी १९३१ )
१५ जून विशेष दिन — जागतिक हवा दिन
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो ( लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७ )
निधन - १५ जून १९८३ — श्रीरंगम श्रीनिवास राव — तेलुगू कवी गीतकार — साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ३० एप्रिल १९१० )
सुविचार — ज्याला सत्य कळले नाही तो मूर्ख होय आणि ज्याला सत्य कळले पण जो ते कबूल करत नाही तो गुन्हेगार होय ( लेखक: गॅलिलिओ )
सुविचार — शत्रुत्व निर्माण व्हायला कृतीपेक्षा शब्द जास्त कारणीभूत ठरतात ( लेखक: महाभारत )
घटना - १५ जून २००१ — शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) — चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापना केली.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
निधन - १५ जून २०२२ — गोपीचंद नारंग — भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: ११ फेब्रुवारी १९३१ )
१५ जून विशेष दिन — जागतिक हवा दिन
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो ( लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७ )
निधन - १५ जून १९८३ — श्रीरंगम श्रीनिवास राव — तेलुगू कवी गीतकार — साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ३० एप्रिल १९१० )
सुविचार — ज्याला सत्य कळले नाही तो मूर्ख होय आणि ज्याला सत्य कळले पण जो ते कबूल करत नाही तो गुन्हेगार होय ( लेखक: गॅलिलिओ )
सुविचार — शत्रुत्व निर्माण व्हायला कृतीपेक्षा शब्द जास्त कारणीभूत ठरतात ( लेखक: महाभारत )
घटना - १५ जून २००१ — शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) — चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापना केली.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१४ फेब्रुवारी घटना
२०२२: कॅनडा — कोविड-१९ महामारीच्या आदेश आणि निर्बंधांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करत असलेल्या लोकाना रोकण्यासाठी, पंतप्रधान जस्टीन ट्रूदेऊ यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आपत्कालीन कायदा लागू केला.
२००३: — नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या सरस्वती सन्मानासाठी निवड.
२०००: — अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
१९८९: — ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.
१९६३: — अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.
१९४६: — पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
१९४५: — चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९२४: — संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.
१८९९: — अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.
१८८१: — भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.
१८७६: — अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.