सुविचार — आपण जोपर्यंत अंतकरणातील घाण काढून टाकत नाही तोपर्यंत प्रार्थना करण्याचा आपल्याला हक्क नाही (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
घटना - २९ ऑगस्ट १९६६ — द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
घटना - २९ ऑगस्ट १९१८ — टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
घटना - २९ ऑगस्ट ७०८ — जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख)
सुविचार — जर तुमचे अंतकरण शुद्ध असेल तुम्ही सुदृढ असाल तर तुम्ही एकटे कोणत्याही संकटाचा सामना करू शकता (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
सुविचार — आपण जोपर्यंत अंतकरणातील घाण काढून टाकत नाही तोपर्यंत प्रार्थना करण्याचा आपल्याला हक्क नाही (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
घटना - २९ ऑगस्ट १९६६ — द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
घटना - २९ ऑगस्ट १९१८ — टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
घटना - २९ ऑगस्ट ७०८ — जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख)
सुविचार — जर तुमचे अंतकरण शुद्ध असेल तुम्ही सुदृढ असाल तर तुम्ही एकटे कोणत्याही संकटाचा सामना करू शकता (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
२०१०:— ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.
२००१:— व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
२०००:— कलकत्ता येथील टेक्
निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
१९६७:— अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडीपार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.
१९५४:— दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
१९३१:— पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.