जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — किरकोळ दुःखामुळे अंतकरण हळवे होते पण भयंकर दुखे कोसळली की ते कठोर होते (लेखक: इमर्सन)
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — काळ हा अखंड वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे सर्वांना पुढे लुटीत नेतो आणि रात्रीचे स्वप्न जसे सकाळी विसरले जाते त्याप्रमाणे त्याचे पलायन कोणाच्याही ध… (लेखक: वाट्स)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — किरकोळ दुःखामुळे अंतकरण हळवे होते पण भयंकर दुखे कोसळली की ते कठोर होते (लेखक: इमर्सन)
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — काळ हा अखंड वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे सर्वांना पुढे लुटीत नेतो आणि रात्रीचे स्वप्न जसे सकाळी विसरले जाते त्याप्रमाणे त्याचे पलायन कोणाच्याही ध… (लेखक: वाट्स)
२०१०:— ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.
२००१:— व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
२०००:— कलकत्ता येथील टेक्
निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
१९६७:— अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडीपार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.
१९५४:— दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
१९३१:— पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.