ठळक गोष्टी
-
घटना - १३ सप्टेंबर १९९६ — श्रीमती इंदुमती पारिख — ज्येष्ठ समाजसेविका, यांना श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार जाहीर.
-
घटना - १३ सप्टेंबर १९६८ — शीतयुद्ध — अल्बेनियाने वॉर्सा करार सोडला.
-
सुविचार — उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश (लेखक: अल नाईटिंगेल)
-
सुविचार — कायदे गरिबांना भरडतात आणि श्रीमंत लोक कायद्यावर आपले अधिराज्य चालवितात (लेखक: ऑलिव्हर गोल्ड स्मिथ)
-
घटना - १३ सप्टेंबर १९२२ — अझिजिया, लिबिया — येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील त्यावेळची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
-
सुविचार — भरपूर काम केल्यामुळे फावल्या वेळेचा आनंद लुटता येत नाही (लेखक: जे के जेराम)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - १३ सप्टेंबर १९९६ — श्रीमती इंदुमती पारिख — ज्येष्ठ समाजसेविका, यांना श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार जाहीर.
-
घटना - १३ सप्टेंबर १९६८ — शीतयुद्ध — अल्बेनियाने वॉर्सा करार सोडला.
-
सुविचार — उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश (लेखक: अल नाईटिंगेल)
-
सुविचार — कायदे गरिबांना भरडतात आणि श्रीमंत लोक कायद्यावर आपले अधिराज्य चालवितात (लेखक: ऑलिव्हर गोल्ड स्मिथ)
-
घटना - १३ सप्टेंबर १९२२ — अझिजिया, लिबिया — येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील त्यावेळची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
-
सुविचार — भरपूर काम केल्यामुळे फावल्या वेळेचा आनंद लुटता येत नाही (लेखक: जे के जेराम)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१६ एप्रिल घटना
-
१९९९: — चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.
-
१९९५: — निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
१९७२: — केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
-
१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
-
१९२२: — मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
-
१८५३: — भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.