ठळक गोष्टी
-
घटना - ६ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
-
सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही (लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी)
-
सुविचार — चंद्र व चंदनापेक्षा सज्जनाचा सहवास अधिक शितल असतो (लेखक: महाकवी कालिदास)
-
सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूस भिऊ नये पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहावे खरा मित्र कोण आहे हे ओळखायला शिकावे (लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर)
-
निधन - ६ फेब्रुवारी १९३९ — सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) — बडोद्याचे महाराज (जन्म: १० मार्च १८६३)
-
जन्म - ६ फेब्रुवारी १९१५ — कवी प्रदीप — आधुनिक राष्ट्रकवी — दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ११ डिसेंबर १९९८)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - ६ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
-
सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही (लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी)
-
सुविचार — चंद्र व चंदनापेक्षा सज्जनाचा सहवास अधिक शितल असतो (लेखक: महाकवी कालिदास)
-
सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूस भिऊ नये पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहावे खरा मित्र कोण आहे हे ओळखायला शिकावे (लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर)
-
निधन - ६ फेब्रुवारी १९३९ — सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) — बडोद्याचे महाराज (जन्म: १० मार्च १८६३)
-
जन्म - ६ फेब्रुवारी १९१५ — कवी प्रदीप — आधुनिक राष्ट्रकवी — दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ११ डिसेंबर १९९८)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२० सप्टेंबर निधन
-
२०१५: जगमोहन दालमिया — भारतीय उद्योजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) २६वे अध्यक्ष
-
२०१४: अशोक केळकर — भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
-
१९९७: अनुप कुमार — चित्रपट अभिनेते
-
१९९६: रुबेन कामांगा — झांबिया देशाचे १ले उपाध्यक्ष, सैनिक आणि राजकारणी
-
१९९६: दगडू मारुती पवार — कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत
-
१९७९: लुडविक स्वोबोदा — चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष
-
१९३३: ऍनी बेझंट — थिऑसॉफिस्ट आणि भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या
-
१९२८: नारायण गुरू — केरळमधील समाजसुधारक
-
१९१५: गुलाबराव महाराज — विदर्भातील सतपुरुष
-
१८१०: मीर तकी मीर — ऊर्दू शायर