ठळक गोष्टी
-
सुविचार — सन्मार्गाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण (लेखक: अरेस्टॉंटल)
-
जन्म - ११ मे १९०४ — साल्वादोर दाली — स्पॅनिश चित्रकार (निधन: २३ जानेवारी १९८९)
-
घटना - ११ मे १८५७ — १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
-
घटना - ११ मे १५०२ — ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
-
सुविचार — माणुस किती मूर्ख असला तरी गरज त्याला शहाणपण शिकवते (लेखक: युरी फीडस)
-
११ मे विशेष दिन — राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
-
सुविचार — कधीही न बदलणारे लोक दोनच अत्यंत विद्वान आणि अत्यंत मूर्ख (लेखक: कन्फ्युजिअस)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — सन्मार्गाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण (लेखक: अरेस्टॉंटल)
-
जन्म - ११ मे १९०४ — साल्वादोर दाली — स्पॅनिश चित्रकार (निधन: २३ जानेवारी १९८९)
-
घटना - ११ मे १८५७ — १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
-
घटना - ११ मे १५०२ — ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
-
सुविचार — माणुस किती मूर्ख असला तरी गरज त्याला शहाणपण शिकवते (लेखक: युरी फीडस)
-
११ मे विशेष दिन — राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
-
सुविचार — कधीही न बदलणारे लोक दोनच अत्यंत विद्वान आणि अत्यंत मूर्ख (लेखक: कन्फ्युजिअस)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२० सप्टेंबर निधन
-
२०१५: जगमोहन दालमिया — भारतीय उद्योजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) २६वे अध्यक्ष
-
२०१४: अशोक केळकर — भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
-
१९९७: अनुप कुमार — चित्रपट अभिनेते
-
१९९६: रुबेन कामांगा — झांबिया देशाचे १ले उपाध्यक्ष, सैनिक आणि राजकारणी
-
१९९६: दगडू मारुती पवार — कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत
-
१९७९: लुडविक स्वोबोदा — चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष
-
१९३३: ऍनी बेझंट — थिऑसॉफिस्ट आणि भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या
-
१९२८: नारायण गुरू — केरळमधील समाजसुधारक
-
१९१५: गुलाबराव महाराज — विदर्भातील सतपुरुष
-
१८१०: मीर तकी मीर — ऊर्दू शायर