ठळक गोष्टी
  • घटना - ६ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
  • सुविचार — मनात दुखी माणसाविषयी केवळ दयाच नव्हे तर करुणा असल्याखेरीज समाजसेवेचा उगम होऊ शकत नाही (लेखक: न्या चंद्रशेखर धर्माधिकारी)
  • सुविचार — चंद्र व चंदनापेक्षा सज्जनाचा सहवास अधिक शितल असतो (लेखक: महाकवी कालिदास)
  • सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूस भिऊ नये पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहावे खरा मित्र कोण आहे हे ओळखायला शिकावे (लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर)
  • निधन - ६ फेब्रुवारी १९३९ — सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) — बडोद्याचे महाराज (जन्म: १० मार्च १८६३)
  • जन्म - ६ फेब्रुवारी १९१५ — कवी प्रदीप — आधुनिक राष्ट्रकवी — दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ११ डिसेंबर १९९८)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२० सप्टेंबर निधन

  • २०१५: जगमोहन दालमिया (जन्म: ३० मे १९४० )
  • २०१४: अशोक केळकर (जन्म: २२ एप्रिल १९२९ )
  • १९९७: अनुप कुमार (जन्म: ९ जानेवारी १९२६ )
  • १९९६: रुबेन कामांगा (जन्म: २६ ऑगस्ट १९२९ )
  • १९९६: दगडू मारुती पवार
  • १९७९: लुडविक स्वोबोदा
  • १९३३: ऍनी बेझंट (जन्म: १ ऑक्टोबर १८४७ )
  • १९२८: नारायण गुरू
  • १९१५: गुलाबराव महाराज (जन्म: ६ जुलै १८८१ )
  • १८१०: मीर तकी मीर