सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
घटना - ३० जुलै १९६२ — ट्रान्स कॅनडा हायवे — हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
घटना - ३० जुलै १९७१ — अपोलो १५ — हे अंतराळयान चंद्रावर उतरले.
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
घटना - ३० जुलै १९६२ — ट्रान्स कॅनडा हायवे — हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
घटना - ३० जुलै १९७१ — अपोलो १५ — हे अंतराळयान चंद्रावर उतरले.
२००६:— नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.
२००४:स्पेसशिपवन SpaceShipOne— हे स्पेसफ्लाइट साध्य करणारे पहिले खाजगी स्पेसप्लेन बनले.
१९९९:मार्क वॉ— हे विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारे ४थे खेळाडू ठरले.
१९९८:— फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.
१९९५:रश्मी मयूर— यांना पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
१९९२:डॉ. रघुनाथ माशेलकर— यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.
१९९१:पी. व्ही. नरसिम्हा राव— भारताचे ९वे पंतप्रधान बनले.
१९८९:अमेरिका— सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
१९६३:कार्डिनल जियोव्हानी बॅटिस्टा मॉन्टिनी— यांची पोप पॉल (सहावे) म्हणून निवड.
१९६१:— अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.
१९५७:एलेन फेअरक्लॉ— यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
१९४९:राजस्थान उच्च न्यायालय— स्थापना.
१९४८:चक्रवर्ती राजगोपालाचारी— पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.
१९४५:दुसरे महायुद्ध— ओकिनावाची लढाई: संपली.
१९४२:दुसरे महायुद्ध— जर्मन सैन्याने किमान ३३ हजार मित्र राष्ट्रांच्या सैन्याला कैद केले.
१९४२:दुसरे महायुद्ध— जपानी पाणबुडीने अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ला केला.
१९४०:दुसरे महायुद्ध— इटलीने फ्रान्सवर अयशस्वी आक्रमण सुरू केले.
१८९८:अमेरिका— देशाने स्पेनकडून ग्वाम हा प्रांत ताब्यात घेतला.