ठळक गोष्टी
  • घटना - १५ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
  • सुविचार — प्रत्येकासमोर आपले अंतकरण उघडे करू नये नाहीतर सारेच हातातून जाते (लेखक: सिसेरो)
  • सुविचार — आयुष्यात कोणत्याही गोष्टीला घाबरायचे नसते तिला फक्त गृहीत धरावयाचे असते (लेखक: कॅरी मरीन)
  • घटना - १५ फेब्रुवारी १९३९ — काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
  • निधन - १५ फेब्रुवारी १८६९ — मिर्झा गालिब — भारतीय उर्दू कवी (जन्म: २७ डिसेंबर १७९७)
  • सुविचार — चांगले काम शेवटास नेण्यासाठी वाईट उपाय योजना नाहीत नाहीतर त्या कामाच्या सांगूनपणाला बट्टा लागतो (लेखक: महात्मा ज्योतिबा फुले)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२४ ऑक्टोबर निधन

  • २०२५: पियुष पांडे (जन्म: ५ सप्टेंबर १९५५ )
  • २०२२: पिनाकी चौधरी (जन्म: १९ सप्टेंबर १९४० )
  • २०१४: एस. एस. राजेंद्रन
  • २०१३: मन्ना डे (जन्म: १ मे १९१९ )
  • २०११: जॉन मॅककार्थी (जन्म: ४ सप्टेंबर १९२७ )
  • १९९५: माधवराव साने
  • १९९२: अरविंद गोखले (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९ )
  • १९९१: इस्मत चुगताई (जन्म: १५ ऑगस्ट १९१५ )
  • १९९१: जीन रोडडेबेरी (जन्म: १९ ऑगस्ट १९२१ )
  • १९८५: लस्झो बियो (जन्म: २९ सप्टेंबर १८९९ )
  • १९७९: कार्लो अबार्थ (जन्म: १५ नोव्हेंबर १९०८ )
  • १९७४: फ्रिट्स पेउट्झ (जन्म: ७ एप्रिल १८९६ )
  • १९७२: जॅकी रॉबिन्सन (जन्म: १३ जानेवारी १९१९ )
  • १९४४: लुई रेनॉल्ट (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७ )
  • १९२२: जॉर्ज कॅडबरी (जन्म: १९ सप्टेंबर १८३९ )
  • १९१४: सीझर रिट्झ (जन्म: २३ फेब्रुवारी १८५० )
  • १६०१: टायको ब्राहे (जन्म: १४ डिसेंबर १५४६ )