ठळक गोष्टी
-
सुविचार — उठा जागे व्हा आणि इष्ट ध्येय साध्य होईपर्यंत अविरत कष्ट करीत रहा (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
सुविचार — पुस्तकापेक्षा प्रत्यक्ष निरीक्षण आणि व्यक्ती पेक्षा प्रत्यक्ष अनुभव हेच खरे शिक्षण (लेखक: ए बी अल्कॉट)
-
घटना - ११ ऑगस्ट १९१८ — पहिले महायुद्ध — एमियन्सची लढाई: संपली.
-
सुविचार — प्रेम हे गोवरासारखे असते ते आयुष्यात उशिरा आले की फारच वाईट (लेखक: झिरोल्ड डी)
-
घटना - ११ ऑगस्ट १९५२ — हुसेन बिन तलाल — जॉर्डनचे राजा बनले.
-
निधन - ११ ऑगस्ट २०२२ — बाबुराव पाचर्णे — भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — उठा जागे व्हा आणि इष्ट ध्येय साध्य होईपर्यंत अविरत कष्ट करीत रहा (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
सुविचार — पुस्तकापेक्षा प्रत्यक्ष निरीक्षण आणि व्यक्ती पेक्षा प्रत्यक्ष अनुभव हेच खरे शिक्षण (लेखक: ए बी अल्कॉट)
-
घटना - ११ ऑगस्ट १९१८ — पहिले महायुद्ध — एमियन्सची लढाई: संपली.
-
सुविचार — प्रेम हे गोवरासारखे असते ते आयुष्यात उशिरा आले की फारच वाईट (लेखक: झिरोल्ड डी)
-
घटना - ११ ऑगस्ट १९५२ — हुसेन बिन तलाल — जॉर्डनचे राजा बनले.
-
निधन - ११ ऑगस्ट २०२२ — बाबुराव पाचर्णे — भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२५ जानेवारी घटना
-
२००१: — स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न प्रदान.
-
१९९५: — अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.
-
१९९१: — मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान.
-
१९८२: — आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.
-
१९७१: — हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.
-
१९६४: नायकी इंक — कंपनीची सुरवात.
-
१९४१: — प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.
-
१९१९: — पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.
-
१८८१: — थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
-
१७५५: — मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.