२९ ऑक्टोबर घटना
-
२०१५: — चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
-
२००८: — डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
-
२००५: — दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
-
१९९९: — चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
-
१९९७: — अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
-
१९९७: — अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
-
१९९६: — मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.
-
१९९६: — स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्
 कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
-
१९९४: — विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.
-
१९६४: — टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
-
१९६१: — संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
-
१९५८: — महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
-
१९२२: — बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.
-
१८९४: — महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.