२०१५:
चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
२००८:
डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
२००५:
दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.
१९९९:
चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
१९९७:
अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
१९९७:
अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.
१९९६:
मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.
१९९६:
स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्
कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
१९९४:
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.
१९६४:
टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
१९६१:
संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
१९५८:
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
१९२२:
बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.
१८९४:
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024