ठळक गोष्टी
-
घटना - ८ ऑगस्ट १९९४ — डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन, पुणे (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) — सुरू झाले.
-
सुविचार — एका ??ारड्यात आईला ठेवले व दुसऱ्या पार्टीत सर्व जगाला ठेवले तरीसुद्धा आईचे पारडे अधिक जड होईल (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
-
घटना - ८ ऑगस्ट २००० — वेदमूर्ती मोरेश्वर घैसास — यांना महाराष्ट्र राज्याचा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार जाहीर.
-
सुविचार — कधीही न बदलणारे लोक दोनच अत्यंत विद्वान आणि अत्यंत मूर्ख (लेखक: कन्फ्युजिअस)
-
घटना - ८ ऑगस्ट २००८ — ऑलिम्पिक — २९व्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळ बीजिंग, चीन येथे सुरु झाले.
-
८ ऑगस्ट विशेष दिन — भारत छोडो आंदोलन, क्रांतिदिन
-
सुविचार — मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा (लेखक: कुसुमाग्रज — जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ | निधन: १० मार्च १९९९)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - ८ ऑगस्ट १९९४ — डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन, पुणे (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) — सुरू झाले.
-
सुविचार — एका ??ारड्यात आईला ठेवले व दुसऱ्या पार्टीत सर्व जगाला ठेवले तरीसुद्धा आईचे पारडे अधिक जड होईल (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
-
घटना - ८ ऑगस्ट २००० — वेदमूर्ती मोरेश्वर घैसास — यांना महाराष्ट्र राज्याचा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार जाहीर.
-
सुविचार — कधीही न बदलणारे लोक दोनच अत्यंत विद्वान आणि अत्यंत मूर्ख (लेखक: कन्फ्युजिअस)
-
घटना - ८ ऑगस्ट २००८ — ऑलिम्पिक — २९व्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळ बीजिंग, चीन येथे सुरु झाले.
-
८ ऑगस्ट विशेष दिन — भारत छोडो आंदोलन, क्रांतिदिन
-
सुविचार — मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा (लेखक: कुसुमाग्रज — जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ | निधन: १० मार्च १९९९)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
७ एप्रिल घटना
-
१९९६: — श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.
-
१९८९: — लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.
-
१९४८: जागतिक आरोग्य संघटना — सुरवात.
-
१९३९: — दुसरे महायुद्ध इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
-
१९०६: — माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
-
१८७५: — आर्य समाजाची स्थापना झाली.