सुविचार — संपत्तीची लालसा ज्याप्रमाणे सतत वाढत राहते त्याचप्रमाणे ज्ञान जसजसे प्राप्त होते तसतशी ज्ञानाची ही तहान सदोदित वाढतच राहते (लेखक: लॉरेन्स स्टंन)
सुविचार — माणसे कोणत्या गोष्टीला हसतात ते पहावे त्यावरून त्यांच्या चारित्र्याची कल्पना येते (लेखक: गटे)
सुविचार — संपत्तीची लालसा ज्याप्रमाणे सतत वाढत राहते त्याचप्रमाणे ज्ञान जसजसे प्राप्त होते तसतशी ज्ञानाची ही तहान सदोदित वाढतच राहते (लेखक: लॉरेन्स स्टंन)
सुविचार — माणसे कोणत्या गोष्टीला हसतात ते पहावे त्यावरून त्यांच्या चारित्र्याची कल्पना येते (लेखक: गटे)
२००८:ऑलिम्पिक— २९व्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळ बीजिंग, चीन येथे सुरु झाले.
२०००:वेदमूर्ती मोरेश्वर घैसास— यांना महाराष्ट्र राज्याचा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार जाहीर.
१९९८:संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO)— प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
१९९४:डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन, पुणे (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women)— सुरू झाले.
१९९१:वॉर्सा रेडिओ मास्ट— एका वेळी बांधलेले सर्वात उंच बांधकाम, कोसळले.
१९९०:आखाती युद्ध (Gulf War)— इराकने कुवेतवर कब्जा केला. यामुळे लवकरच आखाती युद्ध सुरु होणार होते.
१९८९:स्पेस शटल प्रोग्राम— STS-28 मिशन: स्पेस शटल कोलंबिया पाच दिवसांच्या गुप्त लष्करी मोहिमेवर निघाले.
१९६७:दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्र संघटना - Association of Southeast Asian Nations (ASEAN)— इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड या देशांनी एकत्र येऊन स्थापना केली.
१९६३:ग्रेट ट्रेन रॉबरी, इंग्लंड— १५ दरोडेखोरांच्या टोळीने £२.६ दशलक्ष (अंदाजे २६ करोड रुपये) बँक नोटा चोरल्या.
१९४६:Convair B-36चे पहिले उड्डाण— जगातील पहिले आण्विक शस्त्रे वितरण करणारे विमान, तसेच लष्करी विमानांमध्ये सर्वात लांब पंख असलेल्या विमानाचे उड्डाण.
१९४२:भारत छोडो आंदोलन, क्रांतिदिन— भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.
१९२९:ग्राफ झेपेलिन— या जर्मन एअरशिपने पहिले उड्डाण सुरू केले.
१९०८:राईट ब्रदर्सचे हे पहिले सार्वजनिक उड्डाण— विल्बर राइट यांनी फ्रान्समधील ले मॅन्स येथील रेसकोर्सवर पहिले उड्डाण केले.
१८७६:थॉमस एडिसन— यांना माइमोग्राफसाठी पेटंट मिळाले.
१७०९:बार्टोलोमेउ डी गुस्मो— यांनी गरम हवेच्या शक्तीचे प्रात्यक्षिक पोर्तुगाल येथे दाखवले.
१६४८:मराठा साम्राज्य— खळत-बैलसरच्या लढाई: फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी पराभव केला.
१५०९:विजयनगर साम्राज्य— कृष्णदेव राय हे चे सम्राट बनले.