ठळक गोष्टी
-
सुविचार — भूक कुठलेच तत्व ओळखत नसते (लेखक: महात्मा गांधी)
-
घटना - १९ मार्च १६७४ — काशीबाई — शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी
-
सुविचार — मी अभ्यास करण्यासाठी जगेन जगण्यासाठी अभ्यास करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
निधन - १९ मार्च १९९८ — इ. एम. एस. नंबूदिरिपाद — केरळचे १ले मुख्यमंत्री (जन्म: १३ जून १९०९)
-
सुविचार — मला एकूण घेणे आवडते त्यामुळेच मी जीवनातील खूप काही चांगल्या गोष्टी अनुभवू शकलो यश मिळवू शकलो (लेखक: अरनेस्ट हेमिंगवे)
-
निधन - १९ मार्च २००८ — सर आर्थर सी. क्लार्क — विज्ञान कथालेखक व संशोधक (जन्म: १६ डिसेंबर १९१७)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — भूक कुठलेच तत्व ओळखत नसते (लेखक: महात्मा गांधी)
-
घटना - १९ मार्च १६७४ — काशीबाई — शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी
-
सुविचार — मी अभ्यास करण्यासाठी जगेन जगण्यासाठी अभ्यास करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
निधन - १९ मार्च १९९८ — इ. एम. एस. नंबूदिरिपाद — केरळचे १ले मुख्यमंत्री (जन्म: १३ जून १९०९)
-
सुविचार — मला एकूण घेणे आवडते त्यामुळेच मी जीवनातील खूप काही चांगल्या गोष्टी अनुभवू शकलो यश मिळवू शकलो (लेखक: अरनेस्ट हेमिंगवे)
-
निधन - १९ मार्च २००८ — सर आर्थर सी. क्लार्क — विज्ञान कथालेखक व संशोधक (जन्म: १६ डिसेंबर १९१७)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
८ डिसेंबर घटना
-
२०१६: — इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
-
२००४: — ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
-
१९८५: — सार्क परिषदेची स्थापना.
-
१९७१: — भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.
-
१९५५: — युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
-
१९४१: — दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.
-
१९३७: — भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
-
१७४०: — दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.