ठळक गोष्टी
-
सुविचार — ज्यांना जास्त गोष्टीची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते (लेखक: होरेस)
-
घटना - १९ मार्च १९२७ — निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute) — या संस्थेची स्थापना.
-
सुविचार — अनूपासून मोठ्या ताऱ्यापर्यंत सर्वजण स्वातंत्र्यासाठी झगडत असतात (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
सुविचार — विद्याही तलवारी सारखीच आहे तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्या वर अवलंबून आहे (लेखक: अज्ञात)
-
जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
-
घटना - १९ मार्च १६७४ — काशीबाई — शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — ज्यांना जास्त गोष्टीची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते (लेखक: होरेस)
-
घटना - १९ मार्च १९२७ — निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute) — या संस्थेची स्थापना.
-
सुविचार — अनूपासून मोठ्या ताऱ्यापर्यंत सर्वजण स्वातंत्र्यासाठी झगडत असतात (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
सुविचार — विद्याही तलवारी सारखीच आहे तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्या वर अवलंबून आहे (लेखक: अज्ञात)
-
जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
-
घटना - १९ मार्च १६७४ — काशीबाई — शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
८ डिसेंबर घटना
-
२०१६: — इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
-
२००४: — ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
-
१९८५: — सार्क परिषदेची स्थापना.
-
१९७१: — भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.
-
१९५५: — युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
-
१९४१: — दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.
-
१९३७: — भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
-
१७४०: — दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.