ठळक गोष्टी
-
घटना - २ ऑगस्ट १६७७ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
-
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
-
सुविचार — तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे (लेखक: भाऊसाहेब देशमुख)
-
सुविचार — विद्वत्तेच्या पुस्तकातील पहिला धडा म्हणजे प्रामाणिकपणा (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
-
घटना - २ ऑगस्ट २०२२ — विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत — येथे संशयास्पद गॅस गळतीमुळे किमान ५३ लोक जखमी.
-
सुविचार — संयम हा विद्वतेचा सोबती असतो (लेखक: संत ऑगस्टिन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ ऑगस्ट १६७७ — मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
-
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
-
सुविचार — तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे (लेखक: भाऊसाहेब देशमुख)
-
सुविचार — विद्वत्तेच्या पुस्तकातील पहिला धडा म्हणजे प्रामाणिकपणा (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
-
घटना - २ ऑगस्ट २०२२ — विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत — येथे संशयास्पद गॅस गळतीमुळे किमान ५३ लोक जखमी.
-
सुविचार — संयम हा विद्वतेचा सोबती असतो (लेखक: संत ऑगस्टिन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
८ डिसेंबर घटना
-
२०१६: — इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
-
२००४: — ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
-
१९८५: — सार्क परिषदेची स्थापना.
-
१९७१: — भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.
-
१९५५: — युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
-
१९४१: — दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.
-
१९३७: — भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
-
१७४०: — दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.