घटना - २७ एप्रिल १९४१ — दुसरे महायुद्ध — जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.
सुविचार — तुम्ही अगदी रस्ता जाणण्यासारखं साधं काम करत असला तरी ते काम इतकं मनापासून आणि इतकं चांगलं करा की लोकांनी थांबून म्हटलं पाहिजे इतका छान झाले… (लेखक: मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर)
सुविचार — दुष्ट अंतकरणाच्या माणसांना बदलविण्याची सामर्थ्य संताच्या वाणीत व कृतीत असते (लेखक: लोकमान्य टिळक)
घटना - २७ एप्रिल १९४१ — दुसरे महायुद्ध — जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.
सुविचार — तुम्ही अगदी रस्ता जाणण्यासारखं साधं काम करत असला तरी ते काम इतकं मनापासून आणि इतकं चांगलं करा की लोकांनी थांबून म्हटलं पाहिजे इतका छान झाले… (लेखक: मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर)
सुविचार — दुष्ट अंतकरणाच्या माणसांना बदलविण्याची सामर्थ्य संताच्या वाणीत व कृतीत असते (लेखक: लोकमान्य टिळक)
२००१:— भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
२०००:— लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१९६३:— लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसाचे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
१९५७:— गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.
१९४७:राजस्थान विद्यापीठ— सुरवात.
१९४०:दुसरे महायुद्ध— ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
१८८९:— संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.
१८८०:— सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
१८३५:— अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.