ठळक गोष्टी
  • सुविचार — तरुण पिढी म्हणजे काही आपल्या समाजाचा शंभर टक्के भाग नव्हे पण आपल्या समाजाचे 100% भविष्य म्हणजे ही तरुण पिढी (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — अस्वस्थपणा व उतावळेपणा या दोन्ही व्याधी आहेत त्या दोन्ही आयुष्य हिरावून घेतात (लेखक: महात्मा गांधी)
  • घटना - १६ सप्टेंबर १९४० — दुसरे महायुद्ध — इटालियन सैन्याने सिदी बरानी जिंकले.
  • सुविचार — दुसऱ्याचे म्हणणे व्यवस्थित एकूण घेण्याची तयारी असणे ही मोकळ्या मनाची एकमात्र विश्वासनीय खून आहे (लेखक: डेव्हिड ऑक्सबर्गर)
  • घटना - १६ सप्टेंबर १९६१ — टायफून नॅन्सी, जपान — उष्णकटिबंधीय चक्रीवादळात मोजले जाणारे सर्वात जोरदार वारे असलेले टायफून नॅन्सी, जपानमधील ओसाका येथे कोसळले, यात किमान १७३ लोकांचे निधन.
  • घटना - १६ सप्टेंबर १९७५ — मिकोयान मिग-31 इंटरसेप्टर — या विमानाच्यापहिल्या प्रोटोटाइपने पहिले उड्डाण केले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

८ ऑक्टोबर निधन

  • २०२५: राजवीर जावंदा (जन्म: २६ जुलै १९९२ )
  • २०२२: अवतार सिंग जौहल (जन्म: २ नोव्हेंबर १९३७ )
  • २०२१: ओवेन लुडर (जन्म: ७ ऑगस्ट १९२८ )
  • २०१२: वर्षा भोसले
  • २०१२: नवल किशोर शर्मा (जन्म: ५ जुलै १९२५ )
  • १९९८: इंदिराबाई हळबे
  • १९९६: गोदावरी परुळेकर (जन्म: १४ ऑगस्ट १९०७ )
  • १९७९: जयप्रकाश नारायण (जन्म: ११ ऑक्टोबर १९०२ )
  • १९६७: क्लेमंट ऍटली (जन्म: ३ जानेवारी १८८३ )
  • १९३६: प्रेमचंद (जन्म: ३१ जुलै १८८० )
  • १८८८: महादेव मोरेश्वर कुंटे (जन्म: १ ऑगस्ट १८३५ )
  • १३१७: फुशिमी (जन्म: १० मे १२६५ )