ठळक गोष्टी
-
घटना - २ ऑगस्ट १९२२ — शांटौ, चीन वादळ — येथे झालेल्या वादळात किमान ५० हजार लोकांचे निधन.
-
सुविचार — सत्य हे संशय लोकांना कधी गवसणार नाही कारण ते गाईएवजी बैलाचे दूध काढाव्यात जातात (लेखक: एस जॉन्सन)
-
सुविचार — कायदे गरिबांना भरडतात आणि श्रीमंत लोक कायद्यावर आपले अधिराज्य चालवितात (लेखक: ऑलिव्हर गोल्ड स्मिथ)
-
घटना - २ ऑगस्ट १९५४ — दादरा व नगर हवेली — प्रदेश पोर्तुगीजांकडुन भारतात विलीन.
-
सुविचार — कर्तुत्वाला कल्पनेतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात (लेखक: कुराण)
-
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ ऑगस्ट १९२२ — शांटौ, चीन वादळ — येथे झालेल्या वादळात किमान ५० हजार लोकांचे निधन.
-
सुविचार — सत्य हे संशय लोकांना कधी गवसणार नाही कारण ते गाईएवजी बैलाचे दूध काढाव्यात जातात (लेखक: एस जॉन्सन)
-
सुविचार — कायदे गरिबांना भरडतात आणि श्रीमंत लोक कायद्यावर आपले अधिराज्य चालवितात (लेखक: ऑलिव्हर गोल्ड स्मिथ)
-
घटना - २ ऑगस्ट १९५४ — दादरा व नगर हवेली — प्रदेश पोर्तुगीजांकडुन भारतात विलीन.
-
सुविचार — कर्तुत्वाला कल्पनेतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात (लेखक: कुराण)
-
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
८ ऑक्टोबर निधन
-
२०२५: राजवीर जावंदा — भारतीय पंजाबी गायक व अभिनेते
-
२०२२: अवतार सिंग जौहल — भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशवाद विरोधी प्रचारक आणि व्याख्याते
-
२०२१: ओवेन लुडर — इंग्रजी वास्तुविशारद, ट्रायकॉर्न सेंटर आणि ट्रिनिटी स्क्वेअरचे रचनाकार
-
२०१२: वर्षा भोसले — भारतीय पत्रकार व पार्श्वगायिका
-
२०१२: नवल किशोर शर्मा — भारतीय राजकारणी, गुजरातचे राज्यपाल
-
१९९८: इंदिराबाई हळबे — भारतीय समाजकारणी, कोकणच्या मदर तेरेसा
-
१९९६: गोदावरी परुळेकर — भारतीय कम्युनिस्ट नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका
-
१९७९: जयप्रकाश नारायण — भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लोकनायक — भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
-
१९६७: क्लेमंट ऍटली — इंग्लंडचे पंतप्रधान
-
१९३६: प्रेमचंद — भारतीय हिंदी साहित्यिक
-
१८८८: महादेव मोरेश्वर कुंटे — भारतीय कवी व संस्कृतचे प्राध्यापक
-
१३१७: फुशिमी — जपानचे सम्राट