सुविचार — आपण आत्मशक्तीवर निर्भर असले पाहिजे जी प्रकट करण्यासाठी जीवन तज्ञकुल बनविले पाहिजे खाण्यासाठी न जगता जगण्यासाठी खाल्ले पाहिजे भरलेले जीवन प्… (लेखक: बेन हम)
सुविचार — तुम्ही दिल्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा. पर प्रकाशित होऊ नका स्वतःवरच विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका स्वतःला धरून रहा (लेखक: अज्ञात)
सुविचार — तुम्हाला आलेले कटू अनुभव वाळूवर लिहा मात्र चांगले अनुभव संगमरवरावर करून ठेवा (लेखक: अज्ञात)
घटना - ८ ऑगस्ट १६४८ — मराठा साम्राज्य — खळत-बैलसरच्या लढाई: फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी पराभव केला.
घटना - ८ ऑगस्ट १९६७ — दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्र संघटना - Association of Southeast Asian Nations (ASEAN) — इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड या देशांनी एकत्र येऊन स्थापना केली.
सुविचार — आपण आत्मशक्तीवर निर्भर असले पाहिजे जी प्रकट करण्यासाठी जीवन तज्ञकुल बनविले पाहिजे खाण्यासाठी न जगता जगण्यासाठी खाल्ले पाहिजे भरलेले जीवन प्… (लेखक: बेन हम)
सुविचार — तुम्ही दिल्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा. पर प्रकाशित होऊ नका स्वतःवरच विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका स्वतःला धरून रहा (लेखक: अज्ञात)
सुविचार — तुम्हाला आलेले कटू अनुभव वाळूवर लिहा मात्र चांगले अनुभव संगमरवरावर करून ठेवा (लेखक: अज्ञात)
घटना - ८ ऑगस्ट १६४८ — मराठा साम्राज्य — खळत-बैलसरच्या लढाई: फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी पराभव केला.
घटना - ८ ऑगस्ट १९६७ — दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्र संघटना - Association of Southeast Asian Nations (ASEAN) — इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड या देशांनी एकत्र येऊन स्थापना केली.
२०२२:अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (All India Football Federation)— FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूर्णपणे निलंबित केले.
१९८८:— मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.
१९८२:— भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
१९७५:— बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.
१९७१:— अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९६०:— कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
१९४८:— दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
१९४७:— पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
१९४५:— दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
१९२९:— ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.
१८६२:— मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१८२४:— अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनीलायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१६६४:— कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसऱ्यांदा) पराभूत केले.