२०२२:
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (All India Football Federation) - FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूर्णपणे निलंबित केले.
१९८८:
मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.
१९८२:
भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
१९७५:
बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.
१९७१:
अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९६०:
कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
१९४८:
दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
१९४७:
पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
१९४५:
दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
१९२९:
ग्राफ झेपेलिन हा संशोधक बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.
१८६२:
मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१८२४:
अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनीलायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१६६४:
कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसऱ्यांदा) पराभूत केले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024