१९९५:
जावा प्रोग्रामिंग लँग्वेज - पहिली आवृत्ती प्रकाशीत झाली.
१९८४:
बचेन्द्री पाल - यांनी माऊंट एव्हरेस्ट शीखर सर केले. हे शीखर सर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
१९५६:
आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
१९५१:
सतरा बिंदू करार - तिबेट आणि चीन देशांमध्ये तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी केला.
१९४९:
जर्मनी - पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
१८२९:
सिरील डेमियन - यांना ऍकॉर्डियन वाद्याचे पेटंट मिळाले.
१७३७:
मराठा साम्राज्य - पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024