ठळक गोष्टी
-
सुविचार — ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेले संभाषण हे दहा वर्ष पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे (लेखक: हेन्री वर्ड्सवर्ड लॉगफेलो)
-
सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)
-
सुविचार — देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा होय (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
घटना - १० सप्टेंबर १९६६ — पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
-
घटना - १० सप्टेंबर १९४३ — दुसरे महायुद्ध जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
-
घटना - १० सप्टेंबर १९६७ — जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेले संभाषण हे दहा वर्ष पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे (लेखक: हेन्री वर्ड्सवर्ड लॉगफेलो)
-
सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)
-
सुविचार — देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा होय (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
-
घटना - १० सप्टेंबर १९६६ — पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
-
घटना - १० सप्टेंबर १९४३ — दुसरे महायुद्ध जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
-
घटना - १० सप्टेंबर १९६७ — जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२८ जानेवारी घटना
-
२०२२: कोविड-१९ — जगभरात लासिकरणाची संख्या १००० करोड पेक्षा जास्त.
-
२०१०: — १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.
-
१९८६: — चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
-
१९७७: — मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
-
१९६१: — एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.
-
१९४२: — दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.
-
१६४६: — मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.