१९९७:
प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.
१९९६:
पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
१९९१:
किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९८४:
मचमुसिक कंपनी - सुरवात.
१९७१:
अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
१९७०:
राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
१९६२:
त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.
१९५७:
मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
१९४७:
भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
१९२०:
खिलाफत चळवळीची सुरुवात.
१९२०:
खिलाफत चळवळीची सुरुवात.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024