सुविचार — बालपणातील सर्व वस्तूंना हिरवा रंग असतो तारुण्यातील सर्व वस्तूंना गुलाबी केशरी रंग असतो क्षितिजाला भेटणाऱ्या आकाशाच्या ही पलीकडे तरुणाच्या द… (लेखक: शिवाजी सावंत — जन्म: ३१ ऑगस्ट १९४० | निधन: १८ सप्टेंबर २००२)
सुविचार — जे कसलीच अपेक्षा करीत नाही ते खरे भाग्यवान कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही (लेखक: डेरेक वॉलकॉट — जन्म: २३ जानेवारी १९३० | निधन: १७ मार्च २०१७)
सुविचार — बालपणातील सर्व वस्तूंना हिरवा रंग असतो तारुण्यातील सर्व वस्तूंना गुलाबी केशरी रंग असतो क्षितिजाला भेटणाऱ्या आकाशाच्या ही पलीकडे तरुणाच्या द… (लेखक: शिवाजी सावंत — जन्म: ३१ ऑगस्ट १९४० | निधन: १८ सप्टेंबर २००२)
सुविचार — जे कसलीच अपेक्षा करीत नाही ते खरे भाग्यवान कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही (लेखक: डेरेक वॉलकॉट — जन्म: २३ जानेवारी १९३० | निधन: १७ मार्च २०१७)
२०००:— अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
१९५७:— कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
१६७९:— राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.
१६६३:— दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्न करताना त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.