ठळक गोष्टी
-
सुविचार — शहाण्या माणसाला मदत नीच साची गरज नसते तो स्वतःच स्वतःचा मदतनीस असतो (लेखक: सर विल्यम स्कॉट)
-
सुविचार — जर तुम्हाला आनंददायी गोष्ट सापडली नाही तरी किमान नवीन गोष्ट तरी शोधा (लेखक: वॉल्टेअर)
-
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
सुविचार — कर्तुत्वाला कल्पनेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात (लेखक: डॉ हेडगेवार)
-
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
-
घटना - ९ मार्च १९५९ — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — शहाण्या माणसाला मदत नीच साची गरज नसते तो स्वतःच स्वतःचा मदतनीस असतो (लेखक: सर विल्यम स्कॉट)
-
सुविचार — जर तुम्हाला आनंददायी गोष्ट सापडली नाही तरी किमान नवीन गोष्ट तरी शोधा (लेखक: वॉल्टेअर)
-
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
सुविचार — कर्तुत्वाला कल्पनेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात (लेखक: डॉ हेडगेवार)
-
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
-
घटना - ९ मार्च १९५९ — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१२ जानेवारी घटना
-
२००६: — हज यात्रेत झालेल्याचेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू.
-
२००५: — राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
-
१९९७: — सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
-
१९३६: — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.
-
१९३१: — सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.
-
१९१५: — महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
-
१७०५: — सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.