ठळक गोष्टी
-
सुविचार — प्रेमाच्या आसनावर ज्याचे स्थान अमर आहे त्याला मृत्यूच्या शासनाचे भय नसते (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — गरुड हा एकटाच होत असतो एकत्र गुळका करून जमतात ती फक्त मेंढरे (लेखक: जेसी पार्सिबल)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
सुविचार — जेव्हा संतोष रुपी धन तुम्हाला प्राप्त होते तेव्हा इतर गोष्टी कचऱ्याप्रमाणे तुच्छ वाटतात (लेखक: संत कालिदास)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — प्रेमाच्या आसनावर ज्याचे स्थान अमर आहे त्याला मृत्यूच्या शासनाचे भय नसते (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — गरुड हा एकटाच होत असतो एकत्र गुळका करून जमतात ती फक्त मेंढरे (लेखक: जेसी पार्सिबल)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
सुविचार — जेव्हा संतोष रुपी धन तुम्हाला प्राप्त होते तेव्हा इतर गोष्टी कचऱ्याप्रमाणे तुच्छ वाटतात (लेखक: संत कालिदास)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१४ डिसेंबर घटना
-
१९६१: — टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
-
१९४१: — दुसरे महायुद्ध जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
-
१९३९: — फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.
-
१९०३: — किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्
न केला.
-
१८९६: — ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.
-
१८१९: — अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.