२०००:— ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
१९९८:— ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
१९९४:— मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
१९४८:— लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
१९२३:— विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
१७६१:— मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसऱ्या;याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचाचेहरामोहराच बदलुन गेला.