ठळक गोष्टी
  • सुविचार — जो स्वतःच्या मनातील भावना इच्छा आणि भीती यावर विजय मिळवतो तो राजापेक्षा श्रेष्ठ होय (लेखक: जॉन मिल्टनजन्म: ९ डिसेंबर १६०८ | निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
  • घटना - ९ ऑगस्ट १९६५ — सिंगापूर — मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
  • सुविचार — स्वतःच्या गुणात काहीतरी अवगुण जाणणे हीच खऱ्या गुणांची पूर्णता (लेखक: ऑगस्टीन)
  • घटना - ९ ऑगस्ट ११७३ — पिसाचा मनोरा — बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
  • घटना - ९ ऑगस्ट १९२५ — चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
  • सुविचार — पावसानंतर ऊन जसे सुखकारक असते तसे प्रेम हे आत्म्याला सुखदायक असते (लेखक: विल्यम शेक्सपियरजन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१७ मार्च निधन

  • २०२०: बेट्टी विल्यम्स (जन्म: २२ मे १९४३ )
  • २०१९: मनोहर पर्रीकर (जन्म: १३ डिसेंबर १९५५ )
  • २०१७: डेरेक वॉलकॉट (जन्म: २३ जानेवारी १९३० )
  • २०००: राजकुमारी दुबे
  • १९८५: दत्ता फडकर (जन्म: १२ डिसेंबर १९२५ )
  • १९५७: रॅमन मॅगसेसे (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७ )
  • १९५६: आयरिन क्युरी (जन्म: १२ सप्टेंबर १८९७ )
  • १९३७: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे (जन्म: २६ जानेवारी १८९१ )
  • १८९३: ज्युल्स फेरी (जन्म: ५ एप्रिल १८३२ )
  • १८८२: विष्णूशास्त्री चिपळूणकर (जन्म: २० मे १८५० )
  • १२७२: सम्राट गो-सागा (जन्म: १ एप्रिल १२२० )
  • १२१०: मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ)