ठळक गोष्टी
-
सुविचार — चारित्र्य राखतात येणे सोपे आहे परंतु ते परत मिळवता येणे अवघड आहे (लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
-
घटना - १५ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
-
निधन - १५ फेब्रुवारी १८६९ — मिर्झा गालिब — भारतीय उर्दू कवी (जन्म: २७ डिसेंबर १७९७)
-
सुविचार — फक्त शहाण्या लोकांच्या जवळ विचार असतात पण जगातील बहुसंख्य लोकांना मात्र विचारांनी पछाडलेले असते (लेखक: सॅम्युअल टेलर कुलरीज)
-
सुविचार — शक्ती पेक्षा युक्ती महान व त्यापेक्षा प्रेम सर्वात महान असते (लेखक: राजर्षी शाहू महाराज)
-
जन्म - १५ फेब्रुवारी १८२४ — राजेन्द्रलाल मित्रा — प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (निधन: २६ जुलै १८९१)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — चारित्र्य राखतात येणे सोपे आहे परंतु ते परत मिळवता येणे अवघड आहे (लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
-
घटना - १५ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
-
निधन - १५ फेब्रुवारी १८६९ — मिर्झा गालिब — भारतीय उर्दू कवी (जन्म: २७ डिसेंबर १७९७)
-
सुविचार — फक्त शहाण्या लोकांच्या जवळ विचार असतात पण जगातील बहुसंख्य लोकांना मात्र विचारांनी पछाडलेले असते (लेखक: सॅम्युअल टेलर कुलरीज)
-
सुविचार — शक्ती पेक्षा युक्ती महान व त्यापेक्षा प्रेम सर्वात महान असते (लेखक: राजर्षी शाहू महाराज)
-
जन्म - १५ फेब्रुवारी १८२४ — राजेन्द्रलाल मित्रा — प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (निधन: २६ जुलै १८९१)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१९ एप्रिल घटना
-
१९७५: — आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
-
१९७१: — सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.
-
१९५६: — गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
-
१९४८: — ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
-
१९४५: — सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
-
१५२६: — मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.