सुविचार — मी अधार्मिक लोकांना मागर्दर्शक मानते. जर पुरोहितसंस्था नसत्या तर जग आताच्या तुलनेत दहा हजार पटीने चांगले झाले असते. (लेखक: आनंदी गोपाळ जोशी — जन्म: १५ मार्च १८६५ | निधन: २६ फेब्रुवारी १८८७)
सुविचार — भूक कुठलेच तत्व ओळखत नसते (लेखक: महात्मा गांधी)
निधन - १५ मार्च २०१३ — डॉ. कल्लाम अंजी रेड्डी — डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक — पद्म विभूषण, पद्मश्री (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)
सुविचार — मी अधार्मिक लोकांना मागर्दर्शक मानते. जर पुरोहितसंस्था नसत्या तर जग आताच्या तुलनेत दहा हजार पटीने चांगले झाले असते. (लेखक: आनंदी गोपाळ जोशी — जन्म: १५ मार्च १८६५ | निधन: २६ फेब्रुवारी १८८७)
सुविचार — भूक कुठलेच तत्व ओळखत नसते (लेखक: महात्मा गांधी)
निधन - १५ मार्च २०१३ — डॉ. कल्लाम अंजी रेड्डी — डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक — पद्म विभूषण, पद्मश्री (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)
१९७१:— भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
१९६२:— भारत चीन युद्ध भारतीय प्रदेशावर आक्रमण करणाऱ्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
१९५५:— संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
१९४२:— राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९११:— संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.
१८७७:— थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.