घटना - ३० जुलै २०१४ — पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० लोकांचे निधन.
घटना - ३० जुलै २००१ — राजेंद्रसिंह — जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
घटना - ३० जुलै १९७१ — अपोलो १५ — हे अंतराळयान चंद्रावर उतरले.
घटना - ३० जुलै २०१४ — पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० लोकांचे निधन.
घटना - ३० जुलै २००१ — राजेंद्रसिंह — जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
घटना - ३० जुलै १९७१ — अपोलो १५ — हे अंतराळयान चंद्रावर उतरले.
२०१२:— ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.
२०००:— शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.
१९९६:— क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.