ठळक गोष्टी
सुविचार — निश्चित केलेली वेळ न पाळणे ही गोष्ट वचन न पाळण्यात इतकीच वाईट असते ( लेखक: राम मनोहर लोहिया — जन्म: २३ मार्च १९१० | निधन: १२ ऑक्टोबर १९६७ )
घटना - १३ सप्टेंबर १९२२ — अझिजिया, लिबिया — येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील त्यावेळची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
सुविचार — सुखाला सोबत लागते पण दुःखाला एकटेपणानेच जगावे लागते ( लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन )
घटना - १३ सप्टेंबर १९९६ — श्रीमती इंदुमती पारिख — ज्येष्ठ समाजसेविका, यांना श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार जाहीर.
सुविचार — धैर्य आणि विनयशीलता हे असे गुण आहेत की ढोंगी लोकांना त्याची नक्कल करता येत नाही ( लेखक: गटे )
घटना - १३ सप्टेंबर १९४८ — हैदराबाद मुक्तिसंग्राम — ऑपेरेशन पोलो: हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय सैन्य हैदराबादच्या हद्दीत शिरले.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — निश्चित केलेली वेळ न पाळणे ही गोष्ट वचन न पाळण्यात इतकीच वाईट असते ( लेखक: राम मनोहर लोहिया — जन्म: २३ मार्च १९१० | निधन: १२ ऑक्टोबर १९६७ )
घटना - १३ सप्टेंबर १९२२ — अझिजिया, लिबिया — येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील त्यावेळची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
सुविचार — सुखाला सोबत लागते पण दुःखाला एकटेपणानेच जगावे लागते ( लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन )
घटना - १३ सप्टेंबर १९९६ — श्रीमती इंदुमती पारिख — ज्येष्ठ समाजसेविका, यांना श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार जाहीर.
सुविचार — धैर्य आणि विनयशीलता हे असे गुण आहेत की ढोंगी लोकांना त्याची नक्कल करता येत नाही ( लेखक: गटे )
घटना - १३ सप्टेंबर १९४८ — हैदराबाद मुक्तिसंग्राम — ऑपेरेशन पोलो: हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय सैन्य हैदराबादच्या हद्दीत शिरले.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२९ फेब्रुवारी घटना
२०१२: — ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.
२०००: — शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.
१९९६: — क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.