घटना - १५ सप्टेंबर २०१३ — निना दावुलुरी — या भारतीय वंशाच्या पहिल्या मिस अमेरिका बनल्या.
घटना - १५ सप्टेंबर १९४४ — दुसरे महायुद्ध — अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट आणि आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल क्यूबेक येथे ऑक्टगॉन परिषदेचा भाग म्हणून भेटले.
जन्म - १५ सप्टेंबर १८६१ — सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया — म्हैसूरचे माजी दिवाण म्हणून आधुनिक भारताच्या विकासात योगदान देणारे आणि भारतीय अभियंता, प्रशासक — भारतरत्न, नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (निधन: १२ एप्रिल १९६२)
सुविचार — संघर्षातून मिळवलेल्या वैभवाची झळाळी नेहमीच श्रेष्ठ असते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
सुविचार — आदर्श समाज म्हणजे संपूर्णपणे कल्पनेवर तयार झालेले नाटक (लेखक: जॉर्ज संतायना)
सुविचार — कोणासमोर मान सुकविणे ही अतिशय दुखकारक क्लेशदायक कृती आहे जो भारताच्या राजकारणाची धुरावाही तो आकुंचित मनाचा असता कामा नये खराखुरा समाज प्रवर… (लेखक: श्री अरविंदो)
घटना - १५ सप्टेंबर २०१३ — निना दावुलुरी — या भारतीय वंशाच्या पहिल्या मिस अमेरिका बनल्या.
घटना - १५ सप्टेंबर १९४४ — दुसरे महायुद्ध — अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट आणि आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल क्यूबेक येथे ऑक्टगॉन परिषदेचा भाग म्हणून भेटले.
जन्म - १५ सप्टेंबर १८६१ — सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया — म्हैसूरचे माजी दिवाण म्हणून आधुनिक भारताच्या विकासात योगदान देणारे आणि भारतीय अभियंता, प्रशासक — भारतरत्न, नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (निधन: १२ एप्रिल १९६२)
सुविचार — संघर्षातून मिळवलेल्या वैभवाची झळाळी नेहमीच श्रेष्ठ असते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
सुविचार — आदर्श समाज म्हणजे संपूर्णपणे कल्पनेवर तयार झालेले नाटक (लेखक: जॉर्ज संतायना)
सुविचार — कोणासमोर मान सुकविणे ही अतिशय दुखकारक क्लेशदायक कृती आहे जो भारताच्या राजकारणाची धुरावाही तो आकुंचित मनाचा असता कामा नये खराखुरा समाज प्रवर… (लेखक: श्री अरविंदो)
१९३२:सी.एस. शेषाद्री— भारतीय गणितज्ञ आणि प्राध्यापक,चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक ज्यांनी बीजगणितीय भूमितीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले — पद्मभूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
(निधन: १७ जुलै २०२०
)
१९०४:रुक्मिणीदेवी अरुंडेल— भारतीय भरतनाट्यम नर्तिका
(निधन: २४ फेब्रुवारी १९८६
)
१८९६:मोरारजी देसाई— भारताचे ४थे पंतप्रधान
(निधन: १० एप्रिल १९९५
)