ठळक गोष्टी
-
निधन - १ मे १९७२ — कमलनयन बजाज — भारतीय उद्योगपती (जन्म: २३ जानेवारी १९१५)
-
१ मे विशेष दिन — जागतिक कामगार दिन
-
सुविचार — स्वतः मधल्या त्रुटीकडे आपण नेहमी काना डोळा करत असतो त्यामुळे सुखांची पुनरावृत्ती होत राहते (लेखक: गिर ओल्ड)
-
सुविचार — मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
-
जन्म - १ मे १९१९ — मन्ना डे — पार्श्वगायक (निधन: २४ ऑक्टोबर २०१३)
-
निधन - १ मे १९९३ — ना. ग. गोरे — स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (जन्म: १५ जून १९०७)
-
सुविचार — स्वतःला एक प्रामाणिक माणूस बनवा म्हणजे जगातील एक लबाड माणूस कमी झाल्याबद्दल तुम्ही निश्चित व्हाल (लेखक: थॉमस कार्लइल)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
निधन - १ मे १९७२ — कमलनयन बजाज — भारतीय उद्योगपती (जन्म: २३ जानेवारी १९१५)
-
१ मे विशेष दिन — जागतिक कामगार दिन
-
सुविचार — स्वतः मधल्या त्रुटीकडे आपण नेहमी काना डोळा करत असतो त्यामुळे सुखांची पुनरावृत्ती होत राहते (लेखक: गिर ओल्ड)
-
सुविचार — मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
-
जन्म - १ मे १९१९ — मन्ना डे — पार्श्वगायक (निधन: २४ ऑक्टोबर २०१३)
-
निधन - १ मे १९९३ — ना. ग. गोरे — स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (जन्म: १५ जून १९०७)
-
सुविचार — स्वतःला एक प्रामाणिक माणूस बनवा म्हणजे जगातील एक लबाड माणूस कमी झाल्याबद्दल तुम्ही निश्चित व्हाल (लेखक: थॉमस कार्लइल)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
३१ मार्च घटना
-
२००१: — सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
-
१९७०: — १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
-
१९६६: — रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
-
१९६४: — मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
-
१९०१: — पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकाऱ्या;यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
-
१८८९: — आयफेल टॉवरचे उदघाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
-
१८६७: — डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
-
१६६५: — मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.