सुविचार — ज्या शिक्षणाने लोकांना शेती जास्त सुपीक बनवता येतील खाणीतून जास्त उत्पन्न काढता येईल शरीर जास्त सफर बनवता येतील आणि राष्ट्रात खरे व अधिक एक… (लेखक: स्वामी रामानंद तीर्थ — जन्म: ३ ऑक्टोबर १९०३ | निधन: २२ जानेवारी १९७२)
सुविचार — जो कधी प्रश्न विचारीत नाही तो काहीच शिकू शकत नाही (लेखक: टी फुलर)
सुविचार — माणसाला जशी दोन मने असतात तसे दोन आत्मा असतात दैनंदिन जीवनातील घटना घडविणारा आत्मा हा काम क्रोध अहंकार या विचारांनी घेतलेला असतो परंतु दुसर… (लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१)
घटना - ५ जून १९७५ — सुएझ कालवा — पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
घटना - ५ जून २००१ — उष्णकटिबंधीय वादळ एलिसन (Tropical Strom Alison) — अमेरिकेतील दुसरे सगळ्यात मोठे वादळ, यात किमान ५५० करोड डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान.
घटना - ५ जून १९४५ — मित्रपक्ष नियंत्रण परिषद (Allied Control Council) — औपचारिकपणे जर्मनीच्या सत्तेवर आली.
सुविचार — ज्या शिक्षणाने लोकांना शेती जास्त सुपीक बनवता येतील खाणीतून जास्त उत्पन्न काढता येईल शरीर जास्त सफर बनवता येतील आणि राष्ट्रात खरे व अधिक एक… (लेखक: स्वामी रामानंद तीर्थ — जन्म: ३ ऑक्टोबर १९०३ | निधन: २२ जानेवारी १९७२)
सुविचार — जो कधी प्रश्न विचारीत नाही तो काहीच शिकू शकत नाही (लेखक: टी फुलर)
सुविचार — माणसाला जशी दोन मने असतात तसे दोन आत्मा असतात दैनंदिन जीवनातील घटना घडविणारा आत्मा हा काम क्रोध अहंकार या विचारांनी घेतलेला असतो परंतु दुसर… (लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१)
घटना - ५ जून १९७५ — सुएझ कालवा — पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
घटना - ५ जून २००१ — उष्णकटिबंधीय वादळ एलिसन (Tropical Strom Alison) — अमेरिकेतील दुसरे सगळ्यात मोठे वादळ, यात किमान ५५० करोड डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान.
घटना - ५ जून १९४५ — मित्रपक्ष नियंत्रण परिषद (Allied Control Council) — औपचारिकपणे जर्मनीच्या सत्तेवर आली.
१९९७:— संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
१९९३:— उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
१९७५:— सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७१:— भारत पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.
१९६७:— थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.
१९४८:— भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.
१९२४:— गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
१८८१:— लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१८२९:— भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.
१७९१:— द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.