सुविचार — परोपकार करणारे संत पुरुष फळाची अपेक्षा कधीही ठेवत नाहीत (लेखक: संत तुलसीदास — निधन: ३० जुलै १६२२)
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
घटना - ३० जुलै ७६२ — बगदाद — शहराची खलिफा अल मन्सूर यांनी स्थापना केली.
घटना - ३० जुलै १९६२ — ट्रान्स कॅनडा हायवे — हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
सुविचार — परोपकार करणारे संत पुरुष फळाची अपेक्षा कधीही ठेवत नाहीत (लेखक: संत तुलसीदास — निधन: ३० जुलै १६२२)
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
घटना - ३० जुलै ७६२ — बगदाद — शहराची खलिफा अल मन्सूर यांनी स्थापना केली.
घटना - ३० जुलै १९६२ — ट्रान्स कॅनडा हायवे — हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
२०२२:काजकस्तान— देशातील अशांततेला थांबवण्यासाठी देशव्यापी आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली.
२००४:— संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
१९९८:महात्मा गांधी शांतता पुरस्कार— ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना पुरस्कार प्रदान
१९७४:— अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची १५º सेल्सिअस नोंद झाली.
१९५७:— विक्रीकर कायदा सुरू झाला.
१९४९:राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे— सूरवात.
१९४८:— वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
१९३३:— सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
१९२४:— महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.
१९१९:द जर्मन वर्कर्स पार्टी— सुरवात, याच पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
१८३२:— दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
१६७१:मराठा साम्राज्य— छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.
१६६४:मराठा साम्राज्य— छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.