ठळक गोष्टी
-
घटना - २१ जुलै २००२ — वर्ल्ड कॉम — कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
-
सुविचार — एक रोप नष्ट करून दुसरा निर्माण करावयाचा एवढेच काम औषधे करू शकतात (लेखक: एम बी एडी)
-
घटना - २१ जुलै २०२२ — द्रौपदी मुर्मू — यांची भारताच्या १५व्या राष्ट्राध्यक्षा म्हणून निवड.
-
घटना - २१ जुलै १९५४ — पहिले इंडोचिनी युद्ध — जिनिव्हा परिषदेने व्हिएतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन केले.
-
सुविचार — भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही (लेखक: लोकमान्य टिळक)
-
सुविचार — प्रेमाच्या आसनावर ज्याचे स्थान अमर आहे त्याला मृत्यूच्या शासनाचे भय नसते (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २१ जुलै २००२ — वर्ल्ड कॉम — कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
-
सुविचार — एक रोप नष्ट करून दुसरा निर्माण करावयाचा एवढेच काम औषधे करू शकतात (लेखक: एम बी एडी)
-
घटना - २१ जुलै २०२२ — द्रौपदी मुर्मू — यांची भारताच्या १५व्या राष्ट्राध्यक्षा म्हणून निवड.
-
घटना - २१ जुलै १९५४ — पहिले इंडोचिनी युद्ध — जिनिव्हा परिषदेने व्हिएतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन केले.
-
सुविचार — भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही (लेखक: लोकमान्य टिळक)
-
सुविचार — प्रेमाच्या आसनावर ज्याचे स्थान अमर आहे त्याला मृत्यूच्या शासनाचे भय नसते (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
९ जानेवारी घटना
-
२००७: — स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
-
२००२: — भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
-
२००१: — नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
-
१९१५: — महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.
-
१८८०: — क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.
-
१७८८: — कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.
-
१७६०: — बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.