ठळक गोष्टी
  • सुविचार — मुक्तपणे आनंदी आयुष्य जगायचे असेल तर मनातील कंटाळवाणी भावना काढून टाकणे ही पहिली अट आहे (लेखक: रिचार्ज बाग)
  • सुविचार — दुःख भोगण्यास नैतिक ध्येय लागते आणि आनंद फोकण्यास अध्यात्मिक धैर्य लागते (लेखक: के के गर्ग)
  • घटना - ११ मे १९९८ — २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
  • ११ मे विशेष दिन — राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
  • सुविचार — कृतीवर विश्वास ठेवा जीवन कृतीमुळे जगता येते शब्दांमुळे नाही (लेखक: अल्फ्रेड ॲडलर)
  • घटना - ११ मे १५०२ — ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
  • घटना - ११ मे १९९६ — १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती - एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शीखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

९ जानेवारी निधन

  • २०१३: जेम्स बुकॅनन (जन्म: ३ ऑक्टोबर १९१९ )
  • २००४: शंकरबापू आपेगावकर
  • २००३: कमर जलालाबादी
  • १९९८: केनिची फुकुई (जन्म: ४ ऑक्टोबर १९१८ )
  • १९४४: अंतानास स्मेटोना (जन्म: १० ऑगस्ट १८७४ )
  • १९२३: सत्येंद्रनाथ टागोर (जन्म: १ जून १८४२ )
  • १८७३: लुई-नेपोलियन बोनापार्ट (जन्म: २० एप्रिल १८०८ )
  • १८४८: कॅरोलिना हर्षेल (जन्म: १६ मार्च १७५० )