ठळक गोष्टी
  • घटना - ९ ऑगस्ट १९६५ — सिंगापूर — मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
  • घटना - ९ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकला.
  • सुविचार — आपली थोर भारत माता हीच आपली आराध्य देवता असली पाहिजे (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • घटना - ९ ऑगस्ट २०२२ — ४४वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड — उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांनी स्पर्धा जिंकली.
  • सुविचार — एखादे काम व्यवस्थितपणे करण्याची किंवा करायला शिकवण्याची इच्छा नसणे ही अज्ञानी असण्यापेक्षाही जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
  • सुविचार — जबाबदारी म्हणजे जिद्द नव्हे जबाबदारी म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी (लेखक: ओशोजन्म: ११ डिसेंबर १९३१ | निधन: १९ जानेवारी १९९०)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१४ एप्रिल निधन

  • २०१३: राम प्रसाद गोएंका (जन्म: १ मार्च १९३० )
  • १९९७: चंदू पारखी
  • १९६२: सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया (जन्म: १५ सप्टेंबर १८६१ )
  • १९५०: वेंकटरमण अय्यर (जन्म: ३० डिसेंबर १८७९ )