ठळक गोष्टी
  • सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
  • सुविचार — दुष्ट अंतकरणाच्या माणसांना बदलविण्याची सामर्थ्य संताच्या वाणीत व कृतीत असते (लेखक: लोकमान्य टिळक)
  • ३ मे विशेष दिन — जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन
  • घटना - ३ मे १९१३ — दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
  • सुविचार — ज्यांना जास्त गोष्टीची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते (लेखक: होरेस)
  • घटना - ३ मे १८०२ — वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली.
  • घटना - ३ मे १९९९ — एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१८ फेब्रुवारी निधन

  • २०२३: तारका रत्न (जन्म: २२ फेब्रुवारी १९८३ )
  • २०१५: डी. रामनाडू (जन्म: ६ जून १९३६ )
  • १९९४: पंडित गोपीकृष्ण (जन्म: २२ ऑगस्ट १९३५ )
  • १९९२: नारायण बेंद्रे (जन्म: २१ ऑगस्ट १९१० )
  • १९६४: जोसेफ-आर्मंड बॉम्बार्डियर (जन्म: १६ एप्रिल १९०७ )
  • १२९४: कुबलाई खान (जन्म: २३ सप्टेंबर १२१५ )