घटना - ५ जून १९१६ — लुई ब्रँडीस — यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली, असे पद धारण करणारे ते पहिले अमेरिकन ज्यू आहेत.
सुविचार — कोणत्याही चर्चमध्ये मंदिरामध्ये मजिती मध्ये गुरुद्वारामध्ये किंवा कुठल्याही तथाकथेत धर्मस्थळ स्थळांमध्ये परमात्मा कधीच नसतो कुठल्याच धर्माच… (लेखक: राजा मंगळवेढेकर — जन्म: ११ डिसेंबर १९२५ | निधन: १ एप्रिल २००६)
सुविचार — ज्याप्रमाणे एखादी लहानशी मेणबत्ती ही बहुतांलचा अंधार घालविते त्याचप्रमाणे तुमची सतकृत्ये ही जगात प्रभाव पडत असते (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
जन्म - ५ जून १९७२ — योगी आदित्यनाथ — भारतीय पुजारी, उत्तर प्रदेशचे २१वे मुख्यमंत्री
घटना - ५ जून १९१६ — पहिले महायुद्ध — ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध अरब उठाव सुरू झाला.
सुविचार — जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्या मार्गाने पुढे केले पाहिजे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
घटना - ५ जून १९१६ — लुई ब्रँडीस — यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली, असे पद धारण करणारे ते पहिले अमेरिकन ज्यू आहेत.
सुविचार — कोणत्याही चर्चमध्ये मंदिरामध्ये मजिती मध्ये गुरुद्वारामध्ये किंवा कुठल्याही तथाकथेत धर्मस्थळ स्थळांमध्ये परमात्मा कधीच नसतो कुठल्याच धर्माच… (लेखक: राजा मंगळवेढेकर — जन्म: ११ डिसेंबर १९२५ | निधन: १ एप्रिल २००६)
सुविचार — ज्याप्रमाणे एखादी लहानशी मेणबत्ती ही बहुतांलचा अंधार घालविते त्याचप्रमाणे तुमची सतकृत्ये ही जगात प्रभाव पडत असते (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
जन्म - ५ जून १९७२ — योगी आदित्यनाथ — भारतीय पुजारी, उत्तर प्रदेशचे २१वे मुख्यमंत्री
घटना - ५ जून १९१६ — पहिले महायुद्ध — ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध अरब उठाव सुरू झाला.
सुविचार — जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्या मार्गाने पुढे केले पाहिजे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
२००१:परवेझ मुशर्रफ— पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
१९९७:— महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
१९९०:मंजिल-रुडबार भूकंप— इराण मध्ये झालेल्या ७.४ रिश्टर भूकंपात किमान ५० हजार लोकांचे निधन आणि किमान १ लाख लोक जखमी.
१९९०:इराण— देशातील ७.४ मेगावॅटचा भूकंपात मध्ये किमान ५०,००० लोकांचे निधन तर १,५०,००० लोक जखमी झाले.
१९६०:माली— देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६०:महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ— स्थापना.
१९४४:दुसरे महायुद्ध— फिलीपीन समुद्राची लढाई: अमेरिकेचा विजय.
१९४४:MW 18014 V-2 रॉकेट— १७६ किमी उंचीवर पोहोचले, आणि बाह्य अवकाशात पोहोचणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.
१९४३:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन बेलिकोस: : रॉयल एअर फोर्सने युद्धातील पहिला शटल बॉम्ब हल्ला केला.
१९४०:दुसरे महायुद्ध— मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार: सोव्हिएत युनियनने बेसराबिया आणि उत्तर बुकोविना या रोमानियन प्रदेशांवर कब्जा केला.
१९२१:— चेन्नई शहरातील बकिंगहॅम आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी चार महिन्यांचा संप सुरू केला.
१९२१:टिळक महाराष्ट्र विद्यापीठ— स्थापना.
१८९९:रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे— यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१८८७:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी. एस. एम. टी.)— देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. एम. टी.) सुरू झाले.
१८७७:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल— यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेचीसुरवात केली.
१८६३:अमेरिका— वेस्ट व्हर्जिनिया ३५ वे राज्य बनले.
१८४०:सॅम्युअल मोर्स— यांना टेलिग्राफचा पेटंट मिळाला.
१८३७:राणी व्हिक्टोरिया — इंग्लंडच्या राणीपदी यजमान झाल्या.