घटना - ११ मे १९९८ — २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
सुविचार — संभाषण करताना ज्याचा मागून पश्चाताप करावा लागेल असा एकही शब्द उच्चारता कामा नये (लेखक: मोहम्मद पैगंबर)
घटना - ११ मे १९९८ — २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
सुविचार — संभाषण करताना ज्याचा मागून पश्चाताप करावा लागेल असा एकही शब्द उच्चारता कामा नये (लेखक: मोहम्मद पैगंबर)