ठळक गोष्टी
  • निधन - १९ मार्च २००२ — नरेन ताम्हाणे — भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)
  • सुविचार — जिथे आत्मविश्वास निर्माण होत नाही तेथे शिक्षण नाही (लेखक: मीन्स)
  • सुविचार — माणसाची किंमत तो काय काम करतो व कशा पद्धतीने करतो यावर अवलंबून असते त्यामुळे माणूस या जीवनात काहीतरी मिळतो व काहीतरी गमवतो (लेखक: संत गाडगे महाराजजन्म: २३ फेब्रुवारी १८७६ | निधन: २० डिसेंबर १९५६)
  • सुविचार — दैव साथ देते ते धाडसी माणसांनाच (लेखक: व्हर्जिल)
  • घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
  • घटना - १९ मार्च १९३२ — सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२० मे निधन

  • २०१२: यूजीन पॉली (जन्म: २९ नोव्हेंबर १९१५ )
  • १९९७: माणिकराव लोटलीकर
  • १९९४: के. ब्रह्मानंद रेड्डी (जन्म: २८ जुलै १९०९ )
  • १९९२: लीला सुमंत मूळगावकर (जन्म: १० ऑक्टोबर १९१६ )
  • १९६१: विष्णूपंत चितळे
  • १९५७: टंगुतुरी प्रकाशम् (जन्म: २३ ऑगस्ट १८७२ )
  • १९५७: तांगुतरी प्रकाशम (जन्म: २३ ऑगस्ट १८७२ )
  • १९३२: बिपिन चंद्र पाल (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८ )
  • १८७८: कृष्णशास्त्री चिपळूणकर
  • १५७१: केशवचैतन्य
  • १५०६: ख्रिस्तोफर कोलंबस