ठळक गोष्टी
निधन - ३ ऑगस्ट १९७९ — बर्टील ओहलिन — स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी — नोबेल पुरस्कार (जन्म: २३ एप्रिल १८९९ )
सुविचार — एखाद्या व्यक्तीचे खरे मूल्यांकन स्थैर्यकाळात तो कसा राहतो या उलट संकट काळात कसा वागतो यावर अवलंबून आहे ( लेखक: मार्टिन ल्युथर किंग ज्यू )
सुविचार — जर तुम्हाला उडता येत नसेल तर पळा पडता येत नसेल तर चाला चालताही येत नसेल तर सांगा पण सतत हालचाल करा ( लेखक: मार्टिन ल्युथर किंग (ज्यु) )
निधन - ३ ऑगस्ट १९९३ — स्वामी चिन्मयानंद सरस्वती — भारतीय अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९१६ )
निधन - ३ ऑगस्ट २०२० — जॉन ह्यूम — आयरिश राजकारणी — नोबेल पुरस्कार (जन्म: १८ जानेवारी १९३७ )
सुविचार — आपल्या ज्ञानाकडे पाहणारा पण अज्ञानाकडे दुर्लक्ष करणारा विद्वान डोळे असूनही आंधळाच असतो ( लेखक: व्हिक्टर ह्युगो )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
निधन - ३ ऑगस्ट १९७९ — बर्टील ओहलिन — स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी — नोबेल पुरस्कार (जन्म: २३ एप्रिल १८९९ )
सुविचार — एखाद्या व्यक्तीचे खरे मूल्यांकन स्थैर्यकाळात तो कसा राहतो या उलट संकट काळात कसा वागतो यावर अवलंबून आहे ( लेखक: मार्टिन ल्युथर किंग ज्यू )
सुविचार — जर तुम्हाला उडता येत नसेल तर पळा पडता येत नसेल तर चाला चालताही येत नसेल तर सांगा पण सतत हालचाल करा ( लेखक: मार्टिन ल्युथर किंग (ज्यु) )
निधन - ३ ऑगस्ट १९९३ — स्वामी चिन्मयानंद सरस्वती — भारतीय अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९१६ )
निधन - ३ ऑगस्ट २०२० — जॉन ह्यूम — आयरिश राजकारणी — नोबेल पुरस्कार (जन्म: १८ जानेवारी १९३७ )
सुविचार — आपल्या ज्ञानाकडे पाहणारा पण अज्ञानाकडे दुर्लक्ष करणारा विद्वान डोळे असूनही आंधळाच असतो ( लेखक: व्हिक्टर ह्युगो )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२० मे निधन
२०२५ : जयंत नारळीकर — भारतीय सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ, विश्वशास्त्रातील स्थिर-अवस्था सिद्धांतासाठी प्रसिद्ध — पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, युनेस्को कलिंग पारितोषिक
२०१२: यूजीन पॉली — रिमोट कंट्रोलचे शोधक
१९९७: माणिकराव लोटलीकर — इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा
१९९४: के. ब्रह्मानंद रेड्डी — आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री
१९९२: लीला सुमंत मूळगावकर — भारतीय सामाजिक कार्यकर्ते — पद्मश्री
१९६१: विष्णूपंत चितळे — कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई
१९५७: टंगुतुरी प्रकाशम् — आंध्र राज्याचे १ले मुख्यमंत्री, भारतीय वकील आणि राजकारणी
१९५७: तांगुतरी प्रकाशम — भारतीय वकील आणि राजकारणी
१९३२: बिपिन चंद्र पाल — भारतीय स्वातंत्र्यसेनानी
१८७८: कृष्णशास्त्री चिपळूणकर — समाजसुधारक आणि संस्कृत विद्वान
१५७१: केशवचैतन्य — संत तुकारामांचे गुरु
१५०६: ख्रिस्तोफर कोलंबस — इटालियन दर्यावर्दी वव संशोधक