ठळक गोष्टी
  • सुविचार — प्रतिष्ठा ही बनावट व निकामी गोष्ट आहे (लेखक: विल्यम शेक्सपियरजन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • ११ मे विशेष दिन — राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
  • सुविचार — तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे व्यक्तीसाठी काम करत असाल तर ईश्वराला स्मरून प्रामाणिकपणे काम करा (लेखक: क्रीम हवार्ड)
  • सुविचार — सर्व गोष्टींपासून पश्चाताप होतो पण मौन पाळल्याचा प्रचारक कधीच होत नाही (लेखक: मिन्यादार)
  • घटना - ११ मे १८५७ — १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
  • निधन - ११ मे २०२२ — भगीरथ प्रसाद त्रिपाठी — भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री (जन्म: १५ जुलै १९३५)
  • घटना - ११ मे १९९८ — २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३ जून निधन

  • २०१६: मुहम्मद अली (जन्म: १७ जानेवारी १९४२ )
  • २०१४: गोपीनाथ मुंडे (जन्म: १२ डिसेंबर १९४९ )
  • २०१३: अतुल चिटणीस (जन्म: २० फेब्रुवारी १९६२ )
  • २०११: भजन लाल (जन्म: ६ ऑक्टोबर १९३० )
  • २०१०: अजय सरपोतदार (जन्म: १६ ऑक्टोबर १९५९ )
  • २००२: मेर्टन मिलर (जन्म: १६ मे १९२३ )
  • १९९७: मीनाक्षी शिरोडकर (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६ )
  • १९९०: रॉबर्ट नोयस (जन्म: १२ डिसेंबर १९२७ )
  • १९८९: रुहोलह खोमेनी (जन्म: २४ सप्टेंबर १९०२ )
  • १९७७: आर्चिबाल्ड विवियन हिल
  • १९५६: वीर वामनराव जोशी (जन्म: १८ मार्च १८८१ )
  • १९३२: सर दोराबजी टाटा (जन्म: २७ ऑगस्ट १८५९ )
  • १६५७: विल्यम हार्वी (जन्म: १ एप्रिल १५७८ )