सुविचार — माणसाचे महत्त्व त्याच्या कृतीवर अवलंबून आहे त्याने काय केले तो काय करू शकतो याहून अधिक महत्त्व कशालाच नाही (लेखक: महात्मा गांधी)
घटना - ११ ऑगस्ट २०२२ — राजौरी आंतकी हल्ला, जम्मू काश्मीर — भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर गोळीबारात दोन आतंकी हल्लेखोर ठार झाले.
सुविचार — माणसाचे महत्त्व त्याच्या कृतीवर अवलंबून आहे त्याने काय केले तो काय करू शकतो याहून अधिक महत्त्व कशालाच नाही (लेखक: महात्मा गांधी)
घटना - ११ ऑगस्ट २०२२ — राजौरी आंतकी हल्ला, जम्मू काश्मीर — भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर गोळीबारात दोन आतंकी हल्लेखोर ठार झाले.