ठळक गोष्टी
  • १५ सप्टेंबर विशेष दिन — अभियंता दिन
  • घटना - १५ सप्टेंबर १९४८ — ऑपरेशन पोलो — भारतीय सैन्याने जालना, लातूर, मोमिनाबाद, सुर्‍यापेट आणि नरकटपल्ली ही शहरे ताब्यात घेतली.
  • सुविचार — बाहेरून होणाऱ्या रानटी हल्ल्यामुळे संस्कृती नष्ट होत नसते तर आत मध्ये होणाऱ्या रानटीपणाच्या पालपोषणामुळे तिचा नाश ओढावतो (लेखक: विल दुरांत)
  • सुविचार — लांब लांब चे टप्पे घ्यायचे तर आयुष्याचा प्रवास फार कठीण आहे पण छोटे छोटे टप्पे घेत गेले तर हाच प्रवास कितीतरी सोपा आहे (लेखक: जीन गार्डनर)
  • घटना - १५ सप्टेंबर १९३५ — जर्मनी — देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
  • सुविचार — जेव्हा आपण जगाच्या व्यवहारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतत जातो तेव्हा जवळच्या व्यक्तींना नकळत दूर करीत असतो (लेखक: जॅक कॅंफिल्ड)
  • घटना - १५ सप्टेंबर २००० — ऑलिम्पिक — सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१६ जून जन्म

  • १९९४: आर्या आंबेकर
  • १९६८: अरविंद केजरीवाल
  • १९५०: मिथुन चक्रवर्ती
  • १९३६: अखलाक मुहम्मद खान (निधन: १३ फेब्रुवारी २०१२ )
  • १९२०: हेमंत कुमार (निधन: २६ सप्टेंबर १९८९ )
  • १८९७: जॉर्ज विटिग (निधन: २६ ऑगस्ट १९८७ )
  • १८७४: आर्थर मेघेन (निधन: ५ ऑगस्ट १९६० )
  • ११३९: सम्राट कोनोए (निधन: २२ ऑगस्ट ११५५ )