ठळक गोष्टी
-
सुविचार — तुम्हास एक वर्षाचा साठा करावयाचा असेल तर धान्य पेरा 100 वर्षाची बेगमी करायची असेल तर माणसे पेरा (लेखक: कर्मवीर भाऊराव पाटील — जन्म: २२ सप्टेंबर १८८७ | निधन: ९ मे १९५९)
-
घटना - ९ मे १९९९ — अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
-
घटना - ९ मे १९०४ — वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.
-
सुविचार — हिंदू-मुस्लीम सिंधी कानडी अशा विविधतेच्या भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथम भारतीय आहोत अशी भावना निर्माण केली पाहिजे (लेखक: अज्ञात)
-
घटना - ९ मे १८७७ — पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
-
सुविचार — जी भूमाता आपणास अन्न देते तिच्या सेवेसाठी आपण नम्रपणे सदैव तत्व असले पाहिजे (लेखक: कर्मवीर भाऊराव पाटील — जन्म: २२ सप्टेंबर १८८७ | निधन: ९ मे १९५९)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — तुम्हास एक वर्षाचा साठा करावयाचा असेल तर धान्य पेरा 100 वर्षाची बेगमी करायची असेल तर माणसे पेरा (लेखक: कर्मवीर भाऊराव पाटील — जन्म: २२ सप्टेंबर १८८७ | निधन: ९ मे १९५९)
-
घटना - ९ मे १९९९ — अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
-
घटना - ९ मे १९०४ — वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.
-
सुविचार — हिंदू-मुस्लीम सिंधी कानडी अशा विविधतेच्या भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथम भारतीय आहोत अशी भावना निर्माण केली पाहिजे (लेखक: अज्ञात)
-
घटना - ९ मे १८७७ — पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
-
सुविचार — जी भूमाता आपणास अन्न देते तिच्या सेवेसाठी आपण नम्रपणे सदैव तत्व असले पाहिजे (लेखक: कर्मवीर भाऊराव पाटील — जन्म: २२ सप्टेंबर १८८७ | निधन: ९ मे १९५९)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
६ एप्रिल घटना
-
२०००: — मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.
-
१९९८: — भारतापर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या;या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
-
१९८०: — भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
-
१९६६: — भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
-
१९६५: — व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
-
१९१७: पहिले महायुद्ध — अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
-
१८९६: — आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
-
१६५६: — शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.