ठळक गोष्टी
-
सुविचार — राष्ट्राला जगवायचे असेल तर राष्ट्राच्या मुलाला पाणी घालायला सर्वांनी उठले पाहिजे (लेखक: साने गुरुजी)
-
जन्म - १९ एप्रिल १८९२ — ताराबाई मोडक — शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या (निधन: ३१ ऑगस्ट १९७३)
-
सुविचार — विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
-
सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)
-
घटना - १९ एप्रिल १९५६ — गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
-
जन्म - १९ एप्रिल १९७७ — अंजू बॉबी जॉर्ज — भारतीय लाँग जम्पर — पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — राष्ट्राला जगवायचे असेल तर राष्ट्राच्या मुलाला पाणी घालायला सर्वांनी उठले पाहिजे (लेखक: साने गुरुजी)
-
जन्म - १९ एप्रिल १८९२ — ताराबाई मोडक — शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या (निधन: ३१ ऑगस्ट १९७३)
-
सुविचार — विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
-
सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)
-
घटना - १९ एप्रिल १९५६ — गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
-
जन्म - १९ एप्रिल १९७७ — अंजू बॉबी जॉर्ज — भारतीय लाँग जम्पर — पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२७ डिसेंबर जन्म
-
१९८६: शैली एन फ्रेजर प्राईस — जमैका ची धावपटू
-
१९६५: सलमान खान — हिंदी चित्रपट अभिनेते
-
१९४४: विजय अरोरा — हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेते
-
१८९८: पंजाबराव देशमुख — विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक
-
१८९८: इनजिरो असानुमा — जपान सोशलिस्ट पार्टीचे १ले सरचिटणीस
-
१८२२: लुई पाश्चर — रेबीज रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ
-
१७९७: मिर्झा गालिब — भारतीय उर्दू कवी
-
१७७३: जॉर्ज केली — इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी
-
१६५४: जेकब बर्नोली — स्विस गणितज्ञ
-
१५७१: योहान्स केप्लर — जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ