ठळक गोष्टी
  • घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
  • सुविचार — सतत कार्यामुळे एखाद्या वेळी नुकसान होण्याचा संभव असतो पण आळशीपणामुळे कधीच कोणाचा फायदा होत नाही (लेखक: झिमरन)
  • सुविचार — खरे यश मिळवण्यासाठी स्वतःला चार प्रश्न विचारा का? का नाही? मी का नाही? आता का नाही? (लेखक: जेम्स आलं)
  • घटना - २ सप्टेंबर १९२० — म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
  • सुविचार — आज्ञाधारकपणा हवे ते काम करण्याची तयारी व आपण करीत असलेल्या कार्याबद्दल अत्यंत प्रेम हे एवढे तीन गुण जर तुमच्याजवळ असतील तर तुमचे पाय कुणासह… (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२८ ऑक्टोबर जन्म

  • १९७९: जावेद करीम
  • १९६७: ज्यूलिया रॉबर्टस
  • १९५८: अशोक चव्हाण
  • १९५६: मोहम्मद अहमदिनेजाद
  • १९५५: इंद्रा नूयी
  • १९५५: बिल गेटस्
  • १९३०: अंजान (निधन: १३ सप्टेंबर १९९७ )
  • १९१४: जोनास साल्क (निधन: २३ जून १९९५ )
  • १८९३: शंकर केशव कानेटकर (निधन: ४ डिसेंबर १९७३ )
  • १८९३: कवी गिरीश (निधन: ४ डिसेंबर १९७३ )
  • १८६७: भगिनी निवेदिता (निधन: १३ ऑक्टोबर १९११ )
  • १८६०: कानो जिगोरो (निधन: ४ मे १९३८ )
  • १७९३: एलिफलेट रेमिंग्टन (निधन: १२ ऑगस्ट १८६१ )
  • १०१६: हेन्री तिसरा (निधन: ५ ऑक्टोबर १०५६ )