ठळक गोष्टी
  • घटना - ९ ऑगस्ट १९६५ — सिंगापूर — मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
  • घटना - ९ ऑगस्ट १८९२ — थॉमस एडिसन — यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
  • घटना - ९ ऑगस्ट १९२५ — चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
  • सुविचार — अनुकरण म्हणजे सभ्यता नव्हे राज्याच्या वेशात फिरले म्हणजे राजा होत नाही (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • सुविचार — ज्या व्यक्तीकडे कल्पनाशक्ती नसते त्याच्याकडे भरारी घेण्यासाठी पंख ही नसतात (लेखक: मोहम्मद अली)
  • सुविचार — सत्याचा शोध हा सामर्थ्याचा अविष्कार आहे ते काही दुबळ्या आंधळ्या मनुष्याचे चाचपटणे नव्हे (लेखक: स्वामी विवेकानंदजन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१२ सप्टेंबर निधन

  • १९९६: अर्नेस्टो गिझेल (जन्म: ३ ऑगस्ट १९०७ )
  • १९९६: पं. कृष्णराव चोणकर
  • १९९६: पद्मा चव्हाण (जन्म: ७ जुलै १९४८ )
  • १९९३: रेमंड बर
  • १९९२: पं. मल्लिकार्जुन मन्सूर (जन्म: ३१ डिसेंबर १९१० )
  • १९८०: शांता जोग (जन्म: २ मार्च १९२५ )
  • १९८०: सतीश दुभाषी (जन्म: १४ डिसेंबर १९३९ )
  • १९६२: रंगेया राघव (जन्म: १७ जानेवारी १९२३ )
  • १९५२: सवाई गंधर्व (जन्म: १९ जानेवारी १८८६ )
  • १९४२: वेलेंटाइन बेकर (जन्म: २४ ऑगस्ट १८८८ )
  • १९२६: विनायक लक्ष्मण भावे
  • १९१८: जॉर्ज रीड
  • १८७४: फ्रँकोइस गुइझोट (जन्म: ४ ऑक्टोबर १७८७ )