ठळक गोष्टी
  • सुविचार — एक जरी मन मोडण्यापासून रोखले तरी जीवनाचे सार्थक होईल (लेखक: इमिली डिकिन्सन)
  • घटना - ९ ऑगस्ट १९६५ — सिंगापूर — मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
  • सुविचार — पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर उभी नसून दलित श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे (लेखक: अण्णाभाऊ साठे)
  • जन्म - ९ ऑगस्ट १९०९ — विनायक कृष्ण गोकाक — भारतीय विद्वान, कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ — ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २८ एप्रिल १९९२)
  • घटना - ९ ऑगस्ट २०२२ — ४४वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड — उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांनी स्पर्धा जिंकली.
  • सुविचार — आळस हा महाभयंकर हुशार शत्रू आहे माणसाच्या मनाचा किल्ल्याला त्याला नेहमीच वेडा असतो त्याचा केव्हा हल्ला होईल याला नेम नाही (लेखक: यदुनाथ थत्तेजन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१ डिसेंबर निधन

  • १९९१: जॉर्ज स्टिगलर (जन्म: १७ जानेवारी १९११ )
  • १९९०: विजयालक्ष्मी पंडीत (जन्म: १८ ऑगस्ट १९०० )
  • १९८८: गंगाधर सरदार (जन्म: २ ऑक्टोबर १९०८ )
  • १९८५: दादा धर्माधिकारी (जन्म: १८ जून १८९९ )
  • १९७३: डेव्हिड बेन गुरियन (जन्म: १६ ऑक्टोबर १८८६ )
  • १९६४: जे. बी. एस. हलदाणे (जन्म: ५ नोव्हेंबर १८९२ )
  • १८६६: सर जॉर्ज एव्हरेस्ट (जन्म: ४ जुलै १७९० )
  • १४३३: गो-कोमात्सु (जन्म: १ ऑगस्ट १३७७ )
  • ११३५: हेन्री पहिला