ठळक गोष्टी
  • घटना - १५ सप्टेंबर १९४८ — ऑपरेशन पोलो — भारतीय सैन्याने जालना, लातूर, मोमिनाबाद, सुर्‍यापेट आणि नरकटपल्ली ही शहरे ताब्यात घेतली.
  • सुविचार — येणारा प्रत्येक दिवस कारणे लावा प्रत्येक क्षण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा (लेखक: विल्यम लॉ)
  • सुविचार — मूर्ख लोकांमध्ये एक विचित्र पद्धतीचा आत्मविश्वास असतो ज्याचा उगम त्यांच्या अज्ञानातच आढळतो कुठलीही गोष्ट योग्यरीत्या करण्याची इच्छा नसणे हे… (लेखक: बेंजामिन फ्रँकलिन)
  • जन्म - १५ सप्टेंबर १८६१ — सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया — म्हैसूरचे माजी दिवाण म्हणून आधुनिक भारताच्या विकासात योगदान देणारे आणि भारतीय अभियंता, प्रशासक — भारतरत्न, नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (निधन: १२ एप्रिल १९६२)
  • सुविचार — एखाद्या संशोधनामध्ये संशोधकाच्या गुणवत्तेहून अधिक महत्त्वाची गोष्ट असते ती त्या शोधाच्या वृत्ततेसाठी राखलेला संयम (लेखक: न्यूटन)
  • घटना - १५ सप्टेंबर १९३५ — जर्मनी — देशाने स्वस्तिक असलेला नवीन राष्ट्रध्वज स्वीकारला.
  • १५ सप्टेंबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१९ फेब्रुवारी निधन

  • २०२३: मायिल सामी (जन्म: २ ऑक्टोबर १९६५ )
  • २०१५: नीरद महापात्रा (जन्म: १२ नोव्हेंबर १९४७ )
  • २०१३: रॉबर्ट कोलमन रिचर्डसन (जन्म: २६ जून १९३७ )
  • २०१२: विटाली व्होरोत्निकोव्ह (जन्म: २० जानेवारी १९२६ )
  • २०१२: रेनाटो दुल्बेको (जन्म: २२ फेब्रुवारी १९१४ )
  • २००३: अनंत मराठे
  • १९९७: राम कदम (जन्म: २८ ऑगस्ट १९१८ )
  • १९९७: डेंग जियाओ पिंग (जन्म: २२ ऑगस्ट १९०४ )
  • १९८८: आंद्रे फ्रेडरिक कोर्नंड (जन्म: २४ सप्टेंबर १८९५ )
  • १९५६: केशव लक्ष्मण दफ्तरी (जन्म: २२ नोव्हेंबर १८८० )
  • १९५६: आचार्य नरेंद्र देव
  • १९५२: कनूत हमसून (जन्म: ४ ऑगस्ट १८५९ )
  • १९५१: आंद्रे गिडे (जन्म: २२ नोव्हेंबर १८६९ )
  • १९१५: गोपाल कृष्ण गोखले (जन्म: ९ मे १८६६ )
  • १८१८: सरदार बापू गोखले