सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
सुविचार — जर आपण न्यायाची रक्षण केले नाही तर न्याय सुद्धा आपले रक्षण करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
जन्म - ९ ऑगस्ट १९९३ — दीपा करमरकर — भारतीय जिम्नॅस्ट, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतातील उल्लेखनीय महिला जिम्नॅस्टपैकी एक — पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार
सुविचार — यशस्वी माणसाचा प्राणवायू म्हणजे त्याच्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती (लेखक: सॉक्रेटिस)
घटना - ९ ऑगस्ट १९६५ — सिंगापूर — मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
घटना - ९ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकला.
सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
सुविचार — जर आपण न्यायाची रक्षण केले नाही तर न्याय सुद्धा आपले रक्षण करणार नाही (लेखक: फ्रान्सिस बेकन)
जन्म - ९ ऑगस्ट १९९३ — दीपा करमरकर — भारतीय जिम्नॅस्ट, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतातील उल्लेखनीय महिला जिम्नॅस्टपैकी एक — पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार
सुविचार — यशस्वी माणसाचा प्राणवायू म्हणजे त्याच्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती (लेखक: सॉक्रेटिस)
घटना - ९ ऑगस्ट १९६५ — सिंगापूर — मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
घटना - ९ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकला.