घटना - २६ मे १९७१ — बांगलादेश मुक्तिसंग्राम — बांगलादेशातील सिल्हेटमधील बुरुंगा येथे पाकिस्तानी लष्कराने किमान ७१ हिंदूंची कत्तल केली.
घटना - २६ मे १९९९ — श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. - सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. - टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
निधन - २६ मे २०११ — रजनीकांत आरोळे — जामखेड मॉडेलचे जनक — पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: १० जुलै १९३४)
सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
सुविचार — करीन परिस्थितीत बहुतेकांना तग धरता येतो पण व्यक्तीच्या चारित्र्याचा खरा कस लागतो तो त्याच्याकडे सत्ता आल्यानंतर (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - २६ मे १९७१ — बांगलादेश मुक्तिसंग्राम — बांगलादेशातील सिल्हेटमधील बुरुंगा येथे पाकिस्तानी लष्कराने किमान ७१ हिंदूंची कत्तल केली.
घटना - २६ मे १९९९ — श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. - सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. - टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
निधन - २६ मे २०११ — रजनीकांत आरोळे — जामखेड मॉडेलचे जनक — पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: १० जुलै १९३४)
सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
सुविचार — करीन परिस्थितीत बहुतेकांना तग धरता येतो पण व्यक्तीच्या चारित्र्याचा खरा कस लागतो तो त्याच्याकडे सत्ता आल्यानंतर (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)