जन्म - ३० ऑगस्ट १९०३ — भगवतीचरण वर्मा — हिंदी कादंबरीकार, कवी आणि आधुनिक हिंदी साहित्यातील महत्त्वाचे लेखक — पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ५ ऑक्टोबर १९८१)
जन्म - ३० ऑगस्ट १९०४ — नवल होर्मुसजी टाटा — भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहातील प्रमुख उद्योगनेते — पद्मभूषण (निधन: ५ मे १९८९)
सुविचार — उत्तम जमिनीची मशागत केली नाही तर तिची सुद्धा रान बनवून जाते (लेखक: प्लुटार्क)
घटना - ३० ऑगस्ट १९७९ — सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड - कुमेन - मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला.असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
जन्म - ३० ऑगस्ट १९०३ — भगवतीचरण वर्मा — हिंदी कादंबरीकार, कवी आणि आधुनिक हिंदी साहित्यातील महत्त्वाचे लेखक — पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ५ ऑक्टोबर १९८१)
जन्म - ३० ऑगस्ट १९०४ — नवल होर्मुसजी टाटा — भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहातील प्रमुख उद्योगनेते — पद्मभूषण (निधन: ५ मे १९८९)
सुविचार — उत्तम जमिनीची मशागत केली नाही तर तिची सुद्धा रान बनवून जाते (लेखक: प्लुटार्क)
घटना - ३० ऑगस्ट १९७९ — सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड - कुमेन - मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला.असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.